Last Updated: Tuesday, February 28, 2012, 19:54
भारताने श्रीलंकेविरुद्ध मिळविला ऐतिहासिक विजय हा माझ्या कर्णधाराच्या कारर्किदीतील सर्वश्रेष्ठ विजय असल्याचे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केले आहे. भारताने होबार्ट वन डे मध्ये श्रीलंकेचा सात गडी आणि ८६ चेंडून राखून दणदणीत पराभव केला. भारताने श्रीलंकेचे ३२१ धावांचे आव्हान ३६ षटक आणि ४ चेंडूत पार केले.