Last Updated: Tuesday, June 17, 2014, 21:32
बांग्लादेश विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळं केवळ १०५ धावांवर ऑलआऊट होणाऱ्या टीम इंडियानं स्टुअर्ट बिन्नी याच्या दमदार बॉलिंगच्या जोरावर मॅच खिशात घातलीय. या मॅचसह टीम इंडियानं सीरिजही जिंकलीय.
Last Updated: Thursday, June 12, 2014, 12:14
ऑस्ट्रेलियामध्ये होणा-या वनडे आणि चार दिवसीय सामन्यांसाठी भारतीय अ संघाचे नेतृत्व मनोज तिवारी आणि रॉबिन उथप्पा यांच्यावर सोपविण्यात आले आहे. हे सामने 6 ते 9 आणि 13 ते 16 जुलै दरम्यान खेळले जाणार आहेत.
Last Updated: Tuesday, February 19, 2013, 11:57
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज मनोज तिवारी शतकी खेळी करून निवड समितीला बुचकळ्यात टाकले आहे. चेन्नईत सुरू असलेल्या भारत “अ” आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात भारताचा फलंदाज मनोज तिवारी याने शानदार खेळी केली.
Last Updated: Saturday, August 4, 2012, 20:46
भारताने ३५ षटकात ३ बाद १८० धावा केल्या आहेत. गौतम गंभीर ८८ धावांवर आऊट झाला. मनोज तिवारी ५३ धावावर खेळत आहे. श्रीलंकेच्या एन. प्रदीपने आपल्या तीन षटकात २ गडी टिपताना १७ दिल्या आहेत.
आणखी >>