मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत

Last Updated: Wednesday, November 7, 2012, 19:57

आज संध्याकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वे तसंच हार्बर रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. यामुळे ऑफिसमधून घरी परतण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. सीएसटी स्टेशनवर हजारो प्रवाशांचा खोळंबा होत आहे.

राजीव गांधी यांच्या नावावर...

Last Updated: Sunday, May 20, 2012, 17:48

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला राजीव गांधी यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केलीय. खासदार संजय निरूपम यांच्यासह काँग्रेसच्या पन्नास खासदारांनी रेल्वेमंत्र्यांकडे ही मागणी केलीय.

मध्यरेल्वेची वाहतूक अजूनही उशिरानेच

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 11:44

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं विस्कळीत झालेली मध्यरेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येतेय. सकाळी सिग्नल यंत्रणेत झालेला बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. मात्र तत्पूर्वी सकाळच्या सुमारास झालेल्या सिग्नल यंत्रणेतल्या बिघाडामुळं प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाले.

मध्य रेल्वे साठीच्या घरात

Last Updated: Saturday, November 5, 2011, 07:23

मुंबईमध्ये रेल्वे म्हणजे सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य झालेला आहे. रेल्वे सेवा ही मुंबईची लाईफ लाइन समजली जाते. याच मुंबईच्या मध्य रेल्वेला आज तब्बल ६० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सीएसटी स्टेशन परिसरात रोषणाई करण्यात आली आहे.