Last Updated: Monday, October 1, 2012, 08:51
दुष्काळामुळे सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील डाळिंब पिकाला मोठा फटका बसलाय.पाण्याअभावी साडे सहा हजार एकरातील डाळिंब बागा शेतक-यांनी काढून टाकल्या आहेत. डाळिंबाची निर्यात करणा-या या तालुक्याला चारशे कोटींच्या परकीय चलनाला फटका यामुळे बसलाय.