Last Updated: Saturday, February 1, 2014, 00:02
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारचा पराभव झाला, परंतु भाजपप्रणित एनडीएलाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर...? अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राजकीय चाल महत्त्वाची ठरणार आहे.