नवी मुंबई विमानतळजमीन संपादनाचा मार्ग मोकळा

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 07:50

नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीसाठी प्रकल्पग्रस्त आणि राज्य सरकार यांच्यात जमीन अधिग्रहण आणि मोबदल्यावर एकमत झाले. यामुळे विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाचा मार्ग सोमवारी मोकळा झाला.

राज्य सरकारनेच केली पुणे मनपाच्या गैरव्यवहारांची पोलखोल

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 20:09

पुणे महापालिकेतले अनेक गैरव्यवहार आजवर उघड झाले आहेत… कधी एनजीओंनी, कधी आरटीआय कार्यकर्त्यांनी तर कधी, माध्यमांनी हे गैरव्यवहार उघडकीस आणलेत… आता मात्र राज्य सरकारनंच पुणे महापालिकेतला एक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणलाय.

‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’

Last Updated: Thursday, August 22, 2013, 12:17

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यात झालेल्या हत्येचे पडसाद दिल्लीतही उमटले. दाभोलकर यांच्या हत्येनंतर दिल्लीतील अनेक वैज्ञानीक एकत्र आले आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला. ‘२० ऑगस्ट वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हवा’, अशी त्यांनी मागणी केली.

सरकारचा जादूटोणा, सेना- मनसेची सावध भूमिका

Last Updated: Thursday, August 22, 2013, 10:17

समाजातील अंधश्रद्धेविरूद्ध लढणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर अखेर महाराष्ट्र सरकारला जाग आलीय. गेल्या १८वर्षांपासून रखडलेल्या जादूटोणा विरोधी विधेयकासंदर्भात वटहुकूम काढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय. वटहुकूमाला वारक-यांनी विरोध दर्शवलाय, तर शिवसेना, भाजप आणि मनसे या राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे.

कॅग अहवालात राज्य सरकारवर ताशेरे

Last Updated: Thursday, April 18, 2013, 22:07

विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालात राज्य सरकारच्या अर्थ आणि जलसंपदा खात्याची पोलखोल करण्यात आली आहे.

संपकरी प्राध्यापकांवर कारवाईचा बडगा...

Last Updated: Thursday, March 28, 2013, 12:09

संपकरी प्राध्यापकांना राज्य सरकारनं चांगलाच दणका दिलाय. संपकरी प्राध्यापकांचे ५५ दिवसांचं वेतन कापण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.

सरकार निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीचं- राज

Last Updated: Sunday, March 24, 2013, 23:23

राज ठाकरेंनी सभेच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. त्यांच्याच वक्तव्याचे दाखले देत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले.

बापूंच्या कार्यक्रमांवर बंदी, सरकारचे वराती मागून घोडे

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 19:05

आसाराम बापूंना अखेर राज्य सरकारने दणका दिला आहे. होळी संपेपर्यंत त्यांच्या होळीसंदर्भातील सर्व कार्यक्रमांना महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. गृहमंत्र्यांनी विधीमंडळात यासंदर्भात घोषणा केली आहे. मात्र राज्य सरकारची ही कारवाई म्हणजे `वराती मागून घोडे` अशी झाली आहे.

`विश्व साहित्य संमेलनासाठी दिलेला निधी परत करा`

Last Updated: Friday, November 30, 2012, 13:50

टोरांटो आणि कॅनडामध्ये आयोजित केलेल्या `विश्व मराठी साहित्य संमेलना`च्या आयोजनासंबंधी विविध वाद सुरू असतानाच आता राज्य सरकारनं या संमेलनांकरता देऊ केलेला निधी परत मागितल्यानं आणखी एका नव्या वादाला तोंड फुटलंय.

सलमानने केला अपघात, अडचणीत राज्य सरकार!

Last Updated: Friday, October 5, 2012, 08:53

अभिनेता सलमान खान याने वांद्रे भागात केलेल्याअपघातावरून आता राज्य सरकार अडचणीत आले आहे. अपघातातील मृत व जखमींना सलमानने दिलेली सतरालाख रुपयांची मदत जखमींच्या नातेवाईकांना दहा वर्षानंतरही मिळालेली नाही.