Last Updated: Tuesday, December 6, 2011, 14:55
विकासाच्या नावाखाली मुंबई महानगर पालिका पैशांची उधळण करत आहे. माहिम सबवे हेच त्याचे उत्तम उदाहरण. कोट्यावधी रुपये खर्चून हा सबवे तयार करण्यात आला मात्र चुकीच्या ठिकाणी बांधल्यामुळे जनतेने त्यांचा वापरच केला नाही त्यामुळे ३ वर्षे झालं हा सबवे नुसताच बांधून तयार आहे.