भारतासह आशियातील चार देशांना बर्डफ्लूचा धोका

Last Updated: Thursday, June 19, 2014, 15:27

भारतात पुन्हा बर्डफ्लूचा धोका उद्धभवू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. आशियातील पाच देशांना हा धोका पोहोचू शकतो. याबाबत काही तज्ज्ञांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहे.

आता `टू जी`, `थ्री जी`चा नाही तर `4जी`चा जमाना

Last Updated: Thursday, June 19, 2014, 10:06

रिलायन्स इंडस्ट्रीजने बुधवारी घोषित केले आहे की, पुढील तीन वर्षांत 1.8 लाख कोटींची बाजारात गुंतवणूक करणार आहे. तसेच आपली बहुप्रतीक्षित 4जी ब्रॉडबॅंड सेवा 2015पर्यंत सुरु करणार आहे.

अखेर नाराज गितेंनी स्वीकारला पदभार!

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 12:42

शिवसेनेचे नाराज मंत्री अनंत गिते यांनी अखेर आज आपल्या अजवड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे. शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले तरी शिवसेनेला एकच मंत्रीपद ते ही मोठं नाही, त्यामुळं शिवसेना आणि उद्धव ठाकरे नाराज झाले होते.

गितेंना कमी महत्त्वाचं खातं मिळाल्यानं शिवसेनेत नाराजी नाट्य

Last Updated: Tuesday, May 27, 2014, 14:33

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार केंद्रीय मंत्री अनंत गितेंमध्ये बैठक सुरू आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला 18 जागा मिळूनही तुलनेनं कमी महत्त्वाचं खातं मिळाल्यानं शिवसेना नाराज आहे.

नवाझ शरीफांच्या भारतभेटीवर त्यांची मुलगी म्हणते...

Last Updated: Saturday, May 24, 2014, 15:13

नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी होणा-या शपथविधी समारंभाला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ येणार असल्याचं नक्की झालंय.

सर्वाधिक आत्महत्याचं शहर बनलंय पुणे

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 19:37

जगभरात दरवर्षी अंदाजे दहा लाख माणसं आत्महत्या करतात. अनेकदा अशा आत्महत्या तणाव, मानसिक विकार, आर्थिक संकट आणि वैयक्तिक नातेसंबंधातील गुंता यामुळे घडतात. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने बनवलेल्या अहवालात आत्महत्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसतंय. या अहवालात पुण्याचा तिसरा क्रमांक लागतो.

भारतीयांमध्ये परदेशी नोकरीची उत्सुकता घटली

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 18:27

एक काळ असा होता जेव्हा देशातील प्रत्येक तरुणाच्या डोळ्यांत परदेशात जाण्याची स्वप्नं होती... पण, आता मात्र हे चित्र बदलताना दिसतंय.

`पंचगंगा` प्रदूषणाला साखर कारखाने जबाबदार, बंदची नोटीस

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 18:29

पंचगंगा नदीचं प्रदूषण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललंय. याला जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने जबाबदार आहेत. नुकत्याच केलेल्या तपासणीत पंचगंगा नदी प्रदूषणाला दालमिया दत्त असुर्ले पोर्ले हा साखर कारखाना जबाबदार असल्याचं समोर आलंय.

काळा पैसा गुंतवण्यात भारत पाचव्या रँकवर!

Last Updated: Friday, December 13, 2013, 15:56

वेळेचं अन्न मिळत नसताना भारतातील श्रीमंत आणि भ्रष्टाचारी लोक हे भारतातून काळा पैसा परदेशात बरोबर पाठवत आहेत. आता ही आकडेवारी अब्जच्या घरात जाऊन पोहचली आहे. भारतातून २००२ ते २०११ या काळात तब्बल ३४३.०४ अब्ज डॉलर्स इतका काळा पैसा परदेशात गुंतविण्यात आला असून भारताचा जगात पाचवा क्रमांक असल्याचं इथल्या ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रिटी (जीएफआय) या संस्थेच्या अहवालात म्हटलंय.

नारायण राणे यांचे मुख्यमंत्र्यांवर पुन्हा शरसंधान

Last Updated: Thursday, October 24, 2013, 13:21

उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा शरसंधान साधलंय. मी मुख्यमंत्री असताना फाईल पेंडिंग ठेवत नव्हतो. मी एका दिवसात फाईल क्लियर करायचो. चांगल्या अधिका-यांचा वापर करुन घ्यायला हवा असा टोला मारून माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. राणे यांनी हा टोला मुख्यमंत्र्यांना लगावलाय. मागच्या मंत्रिमंडळ बैठकीतही राणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

आयला...! एक महिला आणि दीडशे हेअरस्टाईल्स?

Last Updated: Sunday, October 20, 2013, 16:43

महिला आयुष्यभरात जवळजवळ दीडशे वेगवेगल्या हेअर स्टाईल आजमावून पाहतात, असं एका संशोधनात आढळून आलंय. यामध्ये केसांचा आकार, रंगछटा व कटचा समावेश आहे.

नाशिकला मंदीचा फटका, अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड

Last Updated: Monday, August 12, 2013, 19:31

नाशिकची औद्योगिक वसाहत मंदीच्या फे-यात अडकत चालली आहे. गेल्या वर्षीपेक्षा सरासरी २० ते २५ टक्के उत्पादनात घट झाली आहे. याचा थेट परिणाम कामगारांवर होतोय. हजारो कंत्राटी कामगारांच्या डोक्यावर बेरोजगारीची कु-हाड कोसळण्याची भीती आहे.

कोल्हापुरातल्या उद्योगांना घरघर

Last Updated: Thursday, January 10, 2013, 08:33

जागतिक मंदीचा उद्योगांना मोठा फटका बसला. त्यामधून कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग जगतही सावरु शकला नाही. त्यामुळं प्रत्येक उद्योजक महाराष्ट्राच्या नव्या औद्योगिक धोरणात काहीतरी चांगलं मिळेल यांच्या प्रतिक्षेत आहेत.

या वर्षीचे सर्वाधिक श्रीमंत भारतीय

Last Updated: Thursday, October 25, 2012, 11:58

सलग पाचव्या वर्षीही मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत भारतीय ठरले आहेत. फोर्ब्स मासिकाने नुकतीच श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली. यात मुकेश अंबानी पुन्हा अव्वाल स्थानावर आहेत. खरंतर गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या संपत्तीत घट होत आहे. मात्र नुकसान होत असूनही त्यांची संपत्ती २१ अब्ज डॉलर्स एवढी अहे.

चार देशांना घोषित केलं 'आतंकवाद प्रायोजक राष्ट्रं'

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 09:05

अमेरिकेने पुन्हा क्युबा, इराण, सुदान आणि सीरिया या चार देशांना दहशतवादाला प्रायोजत्व देणारे देश म्हणून घोषित केलं आहे. तसंच त्यांच्यावर शस्त्रांचा व्यापार आणि आर्थक सहाय्य इत्यादी गोष्टींवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.

साक्षीची दुर्देवी कहाणी!

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 13:13

नवऱ्यानं दत्तक घेतलेल्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर पत्नीनं धारदार शस्त्रानं मुली ठार केलंच पण यानंतर तिनंही आत्महत्येचा प्रयत्न केला. सासरच्यांच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचं तिनं जबानीत म्हटलंय.