Last Updated: Saturday, April 12, 2014, 19:13
गोव्यात उत्साहात मतदान झाले. सरासरी ७८ टक्के मतदान झाले आहे. दक्षिण गोव्यात 75 टक्केपेक्षा जास्त तर उत्तर गोव्यात 76 टक्केंपेक्षा जास्त मतदान झाले. तर त्रिपुरात 81 टक्के मतदान झाले. तर आसाममध्ये 75 टक्केच्या जवळपास मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Last Updated: Saturday, April 12, 2014, 08:38
लोकसभा निवडणुकीत आज देशातील चौथ्या टप्पात मतदानाला सुरूवात झालीये. एकूण सात जागांसाठी निवडणूक होतेय.
Last Updated: Monday, April 7, 2014, 20:31
२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला उत्तम प्रतिसाद मिळालाय. त्यामुळं लोकशाहीच्या उत्सवाला दमदार सुरूवात झाल्याचं म्हणता येईल.
Last Updated: Monday, April 7, 2014, 16:10
२०१४ लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याच्या मतदानाला शांततेत सुरुवात झालीय. आसाममध्ये तेजपूर, कोलियाबोर, जोरहाट, दिब्रुगढ आणि लखीमपूर या ५ जांगासाठी तर पश्चिम त्रिपुरात १ जागेसाठी मतदान होतंय. ६४ उमेदवारांचं भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे.
Last Updated: Sunday, November 17, 2013, 09:11
कोल्हापूरातील पंचगंगा नदी घाट परिसर आज पहाटे हजारो पणत्यांनी उजळून निघाला. निमित्त होतं त्रिपुरारी पोर्णिमेचं...
Last Updated: Sunday, October 20, 2013, 09:10
“मी इतकं श्रीमंत असावं, की नोटांवर लोळता येईल”, असं स्वप्न अनेक लोक बघतात. पण त्रिपुरातल्या माकपच्या नेत्यानं हे खरं करुन दाखवलंय. त्याच्या या प्रकारामुळं हा माकप नेता संकटात तर तापडलाच आहे. मात्र यामुळं सगळीकडे संतापही व्यक्त केला जातोय.
Last Updated: Wednesday, November 28, 2012, 08:31
कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट परिसर आज पहाटे हजारो पणत्यांनी उजळून निघाला... निमित्त होतं त्रिपुरारी पौर्णिमेचं...
Last Updated: Monday, November 28, 2011, 14:35
त्रिपुरा, मणिपूर, मेघालय राज्यांमध्ये लवकरच उच्च न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्मितीमुळे खटले लवकर निकालात निघू शकतील आणि त्यामुळे दावेदारांच्या वेळेची आणि पैशांची बचत होईल.
Last Updated: Friday, November 11, 2011, 17:07
त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री नाशिकचा गोदातीर लक्ष लक्ष दिव्यांनी प्रकाशमान झाला होता. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं नाशिकमधल्या गोदाकाठावर महिलांनी दिवे सोडून गंगा आणि गोदावरीची पूजा केली.
आणखी >>