Last Updated: Saturday, August 25, 2012, 21:50
टोरंटोमधील विश्व साहित्य संमेलनावरुन अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळतोय. समन्वयाची बोंब आणि नियोजनाचा अभाव यामुळे हे साहित्य संमेलन होणार की नाही, याचा संभ्रम अजूनही कायम आहे.. विमानांची तिकीटे मिळाली नसल्याने, साहित्य महामंडळाकडून संमेलनाला कुणीही जाणार नाही, असं साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी स्पष्ट केलंय.