Last Updated: Monday, December 3, 2012, 18:39
खासदार उदयनराजे भोसले यांनी श्वेतपत्रिकेतल्या शिफारशींवर जोरदार टीका केलीय. 25 टक्क्यांपेक्षा जास्त खर्च न झाल्यास योजनाच तहकूब करण्याची शिफारस दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलंय.