३१ रुग्णालयांना बजावल्या नोटीसा

Last Updated: Sunday, March 17, 2013, 16:26

गरीबांना अनास्था दाखवल्य़ाप्रकरणी राज्यातल्या 53 पैकी 31 रुग्णालयांना राज्य सरकारनं नोटीसा बजावल्यात... गरीब रूग्णासाठी राखीव खाटा ठेवण्यात ही रुग्णालंय अपयशी ठरलीयत. यांत मुंबईतल्या 4 बड्या रुग्णालयांचा समावेश आहे.

ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती

Last Updated: Sunday, March 10, 2013, 19:11

अहमदनगर तालुक्यातील गर्भगिरी परिसरात उभारलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनी इनरकॉन इंडिया कंपनीने शेतक-यांच्या इच्छा नसतानाही खरेदी केल्या. तसंच जे शेतकरी या कंपनीला विरोध करतात त्या शेतक-यांना कंपनीचे गुंड मारहाण करत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.

‘महिला आयोग’ श्वास घेतोय एका सदस्यावर...

Last Updated: Friday, February 15, 2013, 11:10

दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वच राज्यांमध्ये विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आले. मात्र, राज्य महिला आयोगाला २००९ पासून अध्यक्षच नाही. इतकचं नव्हे तर हा आयोग केवळ एका सदस्याच्या जीवावर काम करतोय.

`गुरुच्या फाशीमुळे काश्मिरी तरुणांत अन्यायाची भावना`

Last Updated: Sunday, February 10, 2013, 21:06

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अफजल गुरुच्या फाशीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. या फाशीमुळे खोऱ्यातील तरुणांच्या एका पिढीत अन्यायाची भावना निर्माण होईल, असं त्यांनी म्हटलंय.

सरकारकडून मराठवाड्यावर पुन्हा अन्याय

Last Updated: Thursday, January 17, 2013, 19:03

मराठवाडा दुष्काळानं होरपळतोय. मात्र तरीदेखील सरकारकडून मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं दिसून येतंय. मराठवाड्यात जनावरांसाठी 11 तर अहमदनगरमध्ये 173 चारा छावण्या आहेत. त्यामुळे सरकारकडून असा दुजाभाव का होतोय? असा प्रश्न शेतक-यांकडून विचारला जातोय.

भारतीय खेळाडूवर अन्याय, विकास जिंकूनही हारला

Last Updated: Saturday, August 4, 2012, 10:40

ऑलिम्पिक बॉक्सिंगमध्ये 69 किलो वजनीगटात विकास कृष्णनला जिंकल्यानंतरही पराभूत घोषित करण्यात आलं आहे. विकासनं 13-11 नं अमेरिकन बॉक्सरवर विजय मिळवला होता.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची 'हॉस्पिटॅलिटी' !

Last Updated: Saturday, March 24, 2012, 21:43

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात कायमस्वरुपी नोकरी मिळेल या आशेने कंत्राटी तत्वावर काम करणा-या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रशासनानं क्रूर चेष्टा केल्याचं समोर आलंय. कामावर कायमस्वरुपी करण्याऐवजी त्यांना नोकरीवरुनच काढून टाकण्यात आलंय.