महाराष्ट्रात 84 व्हीआयपींच्या सुरेक्षासाठी 812 पोलीस

Last Updated: Monday, May 12, 2014, 12:07

महाराष्ट्रात 84 व्हीव्हीआयपी लोकांच्या सुरक्षेसाठी एकूण 812 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलंय.

जुन्नरमध्ये RTI कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 12:44

जुन्नरमध्ये एका आरटीआय कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. विलास बारावकर असं आरटीआय कार्यकर्त्याचं नाव आहे. ते चाकणमधील रहिवासी होते. चाकणच्या राजगुरू परिसरातल्या सहकारी संस्थांचे घोटाळे त्यांनी उघडकीस आणले होते. मात्र ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत अस्पष्टता आहे.

केजरीवालांकडून जिवंत आरटीआय कार्यकर्त्यांना श्रद्धांजली

Last Updated: Monday, March 10, 2014, 17:34

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी चुकून ३ जिवंत आरटीआय कार्यकर्त्यांना श्रद्धांजली दिली आहे. या मुद्यावरून सोशल मीडियावर विरोधकांनी केजरीवाल यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी `टोलबंद`चा नारळ फोडला

Last Updated: Monday, February 10, 2014, 18:40

उस्मानाबादेत कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा १२ तारखेआधीच प्रचाराचा नारळ फोडला आहे. येणेगूर टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरूवात झाली आहे.

मी मोदींना घाबरलो नाही- राहुल गांधी

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 11:11

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की , मी भाजपच्या कोणत्याच नेत्याला भीत नाही. काँग्रेसच्यावतीनं पंतप्रधानपदाचे उमेदवार न होऊन ते मोदींना टक्कर देण्यापासून स्वत:चा बचाव करत आहेत का? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधींनी हा प्रश्न समजायला तुम्हाला आधी राहुल गांधी कोण आहे हे समजावं लागेल. मग तुम्हाला कळेल मी कोणालाच भीत नाही, असंही ते म्हणाले.

उधळपट्टीला लगाम; काँग्रेसची तिखट प्रतिक्रिया

Last Updated: Tuesday, June 4, 2013, 19:29

माहिती अधिकाराच्या कार्यकक्षेत राजकीय पक्षांचाही समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रीय माहिती आयुक्तलयानं घेतलाय. यामुळे आता राजकारणातली पारदर्शकता वाढायला मदत होणार आहे.

सतीश शेट्टी हत्या प्रकरण : नार्को टेस्टची मागणी

Last Updated: Thursday, November 8, 2012, 11:45

आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्याप्रकरणात स्वतः ची नार्को टेस्ट कली जावी, अशी मागणी निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी कोर्टात अर्ज देखील केला आहे.