राज ठाकरेंचं छगन भुजबळांना आव्हान

Last Updated: Sunday, April 20, 2014, 12:06

राज ठाकरेंकडून रमेश किणी आणि तेलगी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेस आलं आहे. तुम्ही रमेश किणी प्रकरण उकरून काढाल, तर मी तेलगीपासून सगळी प्रकरणे उकरून काढेन, असं आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांना जाहीर सभेत दिलं.

महाराष्ट्राबाहेर सेना X भाजप, पण मोदींना आव्हान नाही

Last Updated: Friday, March 21, 2014, 12:10

शिवसेनेनं भाजपला दिलं उघड-उघड आव्हान... लखनौमध्ये राजनाथ सिंहांनाही देणार आव्हान

पाकिस्तानसमोर २४६ धावांचं आव्हान

Last Updated: Sunday, March 2, 2014, 18:28

बांगला देशातील ढाक्यात सुरू असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानसमोर भारताने २४६ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

लतादीदींच्या घरबांधणीला सरकारचं कोर्टात आव्हान

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 11:16

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कोल्हापुरातील घरबांधणी योजनेला सरकारनं कोर्टात आव्हान दिलंय. मंगेशकर यांची जमीन कमाल नागरी जमीन धारणा कायद्याखाली अतिरिक्त ठरविण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी तिथं घरबांधणी योजना राबविण्याचं ठरविलं. मात्र, ही योजना राबविताना त्यांनी अटी पाळल्या नसल्याचं कारण देऊन सरकारनं त्यांना नुकतीच घरविक्री करण्यास मनाई केली. या निर्णयास मंगेशकर यांनी याचिकेद्वारं आव्हान दिलं आहे.

सलमाननंतर आमीरचंही शाहरुखला आव्हान!

Last Updated: Monday, September 16, 2013, 15:12

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करण्याचा शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा रेकॉर्ड ‘धूम ३′ नक्की मोडेल, असा विश्वास मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननं व्यक्त केलाय. सध्या धूम-३चा प्रोमो खूप गाजतोय.

मी दहशतवादी असल्याचे भारताने सिध्द करावे : हाफिज सईद

Last Updated: Thursday, August 15, 2013, 16:39

मुंबई आणि दिल्ली हल्ल्यातील अतिरेकी हाफिज मोहम्मद सईद याने भारताला खुले आव्हान दिले आहे. मी दहशतवादी आहे, हे भारताने सिद्ध करून दाखवावे, असं हाफिजने म्हटलं आहे. पाकिस्तान आणि भारताच्या न्यायधीशांकडून स्वतंत्र्य चौकशी केली जावी. मी दहशतवादी आहे हे सिध्द करावे, हे सईद आव्हान देताना सांगितलं.

गुगलचं भारतीयांना आव्हान...

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 12:09

गुगलनं चक्क भारतीयांना एक आव्हानच दिलंय. हे आव्हान पेलण्याची जबाबदारी सोपवलीय भारतात कोणत्याही ठिकाणी कार्यरत असणाऱ्या `ना नफा` तत्वावर चालणाऱ्या संस्थांकडे...

मोदींची स्तुती जयराम रमेश यांना भोवणार?

Last Updated: Friday, June 14, 2013, 16:24

मोदी हे काँग्रेससाठी आव्हान ठरतील, या जयराम रमेश यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसमध्ये महाभारत सुरू झालंय.

`मोदी एक आव्हान... मोदी एक भस्मासूर`

Last Updated: Friday, June 14, 2013, 12:35

नरेंद्र मोदी हे काँग्रेससाठी आव्हान आहेत, अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिलीय.

नौसैनिकांना धाडणार नाही; इटलीचं भारताला आव्हान

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 11:33

भारतात दोन मच्छिमारांच्या हत्येचा आरोप असलेल्या इटलीच्या दोन नौदल सैनिकांना परत भारतात धाडणार नाही, अशी भूमिकाच सोमवारी रात्री उशिरा भारतासमोर ठेऊन एकप्रकारे भारताच्या कायदाव्यवस्थेलाच आव्हान दिलंय.

टीम इंडियासमोर ३२६ रनचं आव्हान

Last Updated: Friday, January 11, 2013, 16:26

इंडिया-इंग्लंड राजकोट येथील पहिल्या वन-डे मॅचमध्ये इंग्लंडने टीम इंडियासमोर ३२६ रनचं आव्हान ठेवलं आहे. चार विकेट गमावत त्यांनी इंडियासमोर हे आव्हान ठेवलं आहे.

निसर्गाला आव्हान, सेक्सविना होणार मुलं

Last Updated: Thursday, August 23, 2012, 00:07

भविष्यात आपत्याला जन्म देण्यासाठी स्त्री-पुरुषांची खरचं गरज उरणार नाही ? विज्ञानाने खरंच इतकी प्रगती केलीय की ज्याच्या मदतीने कृत्रिमरित्या मुलं जन्माला येवू शकेल...

मुंबई इंडियन्सने रॉयल्सला हरवून दाखवले...

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 23:48

मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सपुढे विजयासाठी १९८ रनच आव्हान ठेवलं आहे. मुंबईने आज तडाखेबंद खेळ केला, आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सने मोठी मजल मारली. २० ओव्हरमध्ये १९७ रन केल्या.

आज वीरूला 'गंभीर आव्हान'

Last Updated: Thursday, April 5, 2012, 14:57

वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हे दोन मित्र आता एकमेकांवर वार करायला सिध्द झाले आहेत. सेहवागच्या कॅप्टन्सीखालील दिल्ली डेअरडेविल्स आणि गंभीरच्या कॅप्टन्सीखालील कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डनवर रणसंग्राम पहायला मिळणार आहे.

श्रीलंकेचं २९० रनचं भारताला आव्हान

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 15:07

भारत वि. श्रीलंका सुरू असलेल्या तिसऱ्या वन डे मॅचमध्ये श्रीलंकेने २८९ रनचा डोंगर भारतासमोर उभारला आहे. त्यामुळे आता भारत हे आव्हान पार करणार की, पुन्हा एकदा ढेपाळणार हे लवकरच कळेल.

आव्हान २८८ रनचं, इंडियाची मात्र खराब सुरवात

Last Updated: Sunday, February 19, 2012, 17:09

ऑस्ट्रेलियाच्या २८८ आव्हांनाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरवात खराब झाली आहे. गेल्या दोन मॅचमध्ये चमकदार कामगिरी करणारा गंभीर झटपट बाद झाला.

भारताला विजयासाठी २३७ धावाचं आव्हान

Last Updated: Tuesday, February 14, 2012, 15:09

श्रीलंकेने प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय बॉलरनी श्रीलंकेला २३६ रनवरच रोखलं, त्यामुळे भारताला विजयासाठी २३७ रनची गरज आहे.

इंडियासमोर १७२ रनचे आव्हान

Last Updated: Wednesday, February 1, 2012, 17:28

सिडनीतील पहिल्या टी-२० मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने उत्कृष्ट खेळ करत भारतासमोर १७२ रन्सच आव्हान ठेवलं आहे. धडाकेबाज सुरवात केली. त्यांनी भारतीय बॉलर्स निष्प्रभ ठरले. ऑस्ट्रेलियाने चार विकेटच्या मोबदल्यात १७१ रनपर्यंत मजल मारली.

मॅच वाचवण्याचं आव्हान, खराब सुरवात

Last Updated: Thursday, January 5, 2012, 10:50

भारतासमोर आस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभा केला आहे, भारताला मॅच वाचवण्याचं आव्हान आहे. त्यातच टीम इंडियाची सुरवात ही पुन्हा एकदा खराब झाली आहे. धडाकेबाज वीरेंद्र सेहवाग फक्त ४ रन्स बनवून तंबूत परतला आहे.