इंग्लंडने तिसरी कसोटी जिंकली

Last Updated: Sunday, December 9, 2012, 10:19

इंग्लंडकडून भारताचा सात विकेटने पराभव झाला. चार कसोटी मालिकेत २-१ ने इंग्लंडची आघाडी झाली आहे. शेवटच्या दिवशी तीन विकेट गमावून ४१ रन्सची टार्गेट पूर्ण केलं आणि मालिकेत आघाडी घेतली.

भारत पराभवाच्या छायेत

Last Updated: Saturday, December 8, 2012, 16:19

भारत पराभवाच्या छायेत आहे. शेवटच्या जोडीने किल्ला लढवत डावाने होणारा पराभव टाळल आहे. आर अश्विनने अर्धशतक झळकाविले. भारताच्या नऊ बाद

भारताला ८६ वर पहिला धक्का

Last Updated: Saturday, December 8, 2012, 11:49

टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात धडाकेबाज सुरुवात केली. लंचपर्यंत वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या सलामीवीरांनी भाराताला २१ षटकांत ८६ धावांपर्यंत मजल मारलीय. मात्र, लंचनंतर सेहवाग एकही धाव न करता तंबुद परतला.

इंग्लंडची २०७ धावांची आघाडी

Last Updated: Saturday, December 8, 2012, 11:09

कोलकाता कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडनं ६ बाद ५०९ धावा केल्या होत्या. आज इंग्लंडचे तळातील खेळाडू फारशी चमक दाखवू शकलेलेन नाहीत. इंग्लंडची टीम ५२३ वर ऑलआऊट झाली. मजल मारली आहे. इंग्लंडने २०७ धावांची आघाडी घेतलीय.

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया जाहीर

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 13:36

दुस-या टेस्टमध्ये इंग्लंडकडून सपाटून मार खाल्यानंतर टीम इंडियाच्या तिस-या कसोटीसाठी खेळाडूंची नावे जाहीर कण्यात आलीय. तिस-या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये फारसा बदल केलेला नाही.

सचिन फ्लॉप; सिलेक्शन कमिटीचा वाढणार ताप?

Last Updated: Friday, November 30, 2012, 13:54

अंतिम निर्णय हा नेहमी सिलेक्शन कमिटीच घेते. माझ्या मते भविष्यातील वाटचालीविषयी सिलेक्शन कमिटी सचिनशी संवाद साधेल आणि त्यानंतरच निर्णय घेईल’ असं माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटलंय.

इंग्लंडकडून टीम इंडियाचा धुव्वा, मालिकेत बरोबरी

Last Updated: Monday, November 26, 2012, 11:57

टीम इंडियाचा इंग्लंडने धुव्वा उडवला आणि कसोटी मालिकेत १-१ची बरोबरी साधली. माँटी पानेसरने अर्धा संघ तंबूत पाठविला. त्यामुळे मुंबई टेस्टमध्ये इंग्लंडने दहा गडी राखून सहज विजय मिळवला.

टीम इंडियाचा खुर्दा, इंग्लंड करणार मात

Last Updated: Monday, November 26, 2012, 11:21

मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत टीम इंडिया दुसरा डाव अवघ्या १४२ रन्सवर आटोपला. इंग्लंडला विजयासाठी केवळी ५७ रन्सची आवश्यकता आहे.

इंग्लंड ऑलआऊट, सेहवागची विकेट

Last Updated: Sunday, November 25, 2012, 15:04

मुंबई टेस्टमध्ये इंग्लिश बॅट्समन्सच्या धडाक्यामुळे भारतीय बॉलर्सना घाम फुटला होता. मात्र, फिरकीने जादू करीत ४१३ वर इंग्लिश टीमला ऑलआऊट केली. ८६ रन्सची आघाडी घेली आहे. तर भारतीने दुसऱ्या डावाला सुरूवात केली असून वीरेंद्र सेहवाग ९ रन्सवर आऊट झाला. गौतम गंभीर १९ धावांवर खेळत आहेत. भारताने ३० रन्स केल्यात.

मुंबई कसोटीमध्ये रंगत, इंग्लंडच्या सहा विकेट

Last Updated: Sunday, November 25, 2012, 15:00

मुंबई कसोटीत भारत अडचणीत असताना टीम इंडीयाच्या गोलंदाजीला धार आलीय. इंग्लंडच्या सहा विकेट काढल्यात. त्याआधी इंग्लंडच्या केविन पीटरसनने तडाखेबाज दीडशतक ठोकले. इंग्लंडने आघाडी घेतली आहे.