Last Updated: Wednesday, January 23, 2013, 07:35
१२ वर्षानंतर येणारं कुंभपर्व, आणि १२ कुंभापर्वानंतरचा महाकुंभमेळा या मुळे अवघ्या देशभर आध्यात्मिक वातावरण पसरलय... एका अनामिक श्रद्धेमुळे देशाच्या कानाकोप-यातून येणारे भाविक महाकुंभपर्वात मोक्षाची एक डुबकी घेतात.. आणि हजारो वर्षाचा हा महाकुंभाचा वारसा चिरंजीव बनून जातो..