Last Updated: Monday, October 7, 2013, 11:46
भारताच्या पृथ्वी-२ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची ओडिशामधील चंडीपूर इथल्या तळावरून यशस्वी चाचणी करण्यात आलीय. पृथ्वी हे जमिनीवरून जमिनीवर हल्ला करणारं क्षेपणास्त्र असून ३५० किमीच्या पट्ट्यात ते मारा करू शकतं.
Last Updated: Thursday, December 20, 2012, 16:41
भारतानं गुरुवारी बालेश्वरपासून काही अंतरावर स्थित चांदीपूरमध्ये एका भारतीय बनावटीच्या या अण्विक शस्त्रास्त्र वाहक क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण केलंय. या क्षेपणास्त्रच्या हल्ल्याची क्षमता ३५० किलोमीटर इतकी आहे.
Last Updated: Thursday, August 9, 2012, 14:06
भारताला लक्ष्य करून पाकिस्तान आपल्या अणु क्षेपणास्त्रांमध्ये सातत्यानं बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. अशी माहिती खळबळजनक माहिती अमेरिकन काँग्रेसनं आपल्या एका रिपोर्टमध्ये दिलीय.
Last Updated: Tuesday, June 5, 2012, 16:41
सातशे किलोमीटरचा पल्ला गाठू शकणाऱ्या अण्वस्त्रवाहू 'हत्फ-७' या क्रूझ क्षेपणास्त्राची आज पाकिस्तानने यशस्वी चाचणी घेतली.
Last Updated: Wednesday, April 25, 2012, 12:58
भारताने आपली ताकद दाखवून देताना नुकतीच क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. त्यानंतर चीनने आगपाखड केली. आता आपणही मागे नसल्याचा प्रयत्न पाकने केला आहे. पाकिस्तानने आज बुधवारी अण्वस्त्रधारी 'शाहिन-१ए' ( हत्फ-४) या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.
Last Updated: Wednesday, April 11, 2012, 14:15
पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे असल्याची माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानकडे सध्या ९० ते १०० अण्वस्त्रे असल्याचे एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
Last Updated: Thursday, January 26, 2012, 18:22
आज प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात अशाच काही नव्या क्षेपणास्त्राचा समावेश करण्यात येणार आहे. अग्नि-४, प्रहार, टी-७२,रुस्तम, निशांत ही क्षेपणास्त्रं, मानवरहित विमान इ.चा यात समावेश करण्यात आला आहे.
Last Updated: Tuesday, January 10, 2012, 16:36
नाशिकच्या देवळाली कॅम्प भागात अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन अगदी थाटात पार पडलं. त्यातून भारतीय तोफ दलाची क्षमता दिसून आली. धाडसी कसरती सादर करत सैनिकांनी भारतीय लष्कर सक्षम असल्याचं सिद्ध केलं.
Last Updated: Sunday, December 18, 2011, 12:36
भारत फ्रेबुवारी महिन्यात अग्नि-V क्षेपणास्त्राची चाचणी घेणार आहे त्याबद्दल चीनच्या सरकारी माध्यमांनी ही धोक्याची घंटा असल्याचं मत व्यक्त केलं आहे. चीनची महत्वाची अनेक शहरं या लांब पल्ल्याच्या संहारक क्षेपाणस्त्राच्या टप्प्यात येतील.
आणखी >>