मतदार यादी घोळ : बिग बी नाराज, षडयंत्राचा आरोप

Last Updated: Friday, April 25, 2014, 13:35

मतदार यादीमधल्या घोळामुळे मुंबईतल्या हजारो नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलंय. त्यामुळेच आता यासंदर्भात शिवसेना, मनसे आणि भाजप निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहेत. मतदार यादीमध्ये नावांचा घोळाच्या पाठिमागे काँग्रेस राष्ट्रवादीचंचं षडयंत्र असल्याचा आरोपही हे पक्ष करतायत.

मुंबईत मतदार यादीत घोळ, सेलिब्रिटी मतदानापासून वंचित

Last Updated: Thursday, April 24, 2014, 11:42

मुंबईत मतदार यादीत घोळ झाल्याचे दिसून आलेय. सेलिब्रिटी मतदानापासून वंचित राहिले आहेत.

पुण्यात दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांना घेराव, नाशिकमध्येही घोळ

Last Updated: Friday, April 18, 2014, 17:52

पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी 58 टक्के मतदान झालं असलं तरी मतदार यादीत घोळ झाल्यानं अनेक पुणेकरांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. पुण्यातल्या मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याचा मतदारांचा आरोप आहे. जे नागरिक मतदान करू शकले नाहीत त्यांना मतदान करण्याचा अधिकार द्या, अशी मागणी भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी केलीय. दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी घेराव घातला. तर नाशिकमध्येही घोळ झाल्याचे दिसत आहे.

घोळ: अमोल पालेकर, सलील कुलकर्णी मतदानापासून वंचित

Last Updated: Thursday, April 17, 2014, 13:00

पुण्यामध्ये शिवाजी नगर भागात मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं समोर आलंय. हजारो मतदारांची मतदान यादीत नावंच नाहीयेत. यात अनेक सेलिब्रेटी मतदारांचाही समावेश आहे. मतदार यादीतील घोळामुळं अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, गायक-संगीतकार सलील कुलकर्णी, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, संध्या गोखले यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागतंय.

मुंबई विद्यापीठात आता मार्कांचा नवा घोळ

Last Updated: Thursday, December 5, 2013, 19:12

नवनव्या वादांना जन्म देणा-या मुंबई विद्यापीठात आता मार्कांचा नवा घोळ घातला गेलाय. ६० मार्कांची लेखी आणि ४० मार्कांच्या इंटरनल परीक्षेत मिळालेल्या गुणांमध्ये तफावत आढळल्यास इंटरनलचे मार्क कमी करण्याची नवी पद्धत विद्यापीठानं सुरू केलीये. याचा शेकडो विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.

भोजन करण्यापूर्वी का करावं स्नान?

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 19:23

हिंदू धर्म शास्त्रात स्नानाशिवाय भोजन करणे वर्ज्य आहे. शास्त्रानुसार स्नानाशिवाय केलेलं भोजन हे मल खाण्यासारखेच आहे. सध्या या बाबींकडे फार गंभीरतेने पाहीलं जात नाही. यामागे फक्त धार्मिक कारणच नसून वैज्ञानिक कारणही आहे

पाल अंगावर पडल्यास का करावं स्नान?

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 21:25

अत्यंत किळसवाण्या वाटणाऱ्या पालीला पाहिलं तरी अंगावर काटाच उभा राहतो. पाल अंगावर पडली की अंघोळ केली जाते. यामागे नक्की कारण काय?

अंघोळ करण्याची नेमकी योग्य वेळ कुठली?

Last Updated: Sunday, June 9, 2013, 21:34

हिंदू धर्मात दररोज अंघोळ करण्यास सांगितलं आहे. स्वच्छता आणि शुचिर्भूतता यासाठी पहाटे स्नान करावं असं शास्त्रांत सांगितलं आहे. पण अनेक जण आपल्या सोयीनुसार संध्याकाळी अंघोळ करतात. अंघोळ करण्याची नेमकी योग्य वेळ कुठली?

‘एमपीएससी’च्या घोळानंतर सरकार धडा घेणार?

Last Updated: Friday, April 5, 2013, 10:33

परीक्षार्थींबरोबरच ‘झी २४ तास’नं परीक्षा पुढे ढकलण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. पण या सगळ्या गोंधळात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे परीक्षार्थींच्या मनःस्तापाला जबाबदार कोण?

`मतदार यादीतून ८५ टक्के मराठी नावं गायब`

Last Updated: Saturday, March 9, 2013, 14:05

मुंबईच्या मतदारयादीत गोंधळ असल्याचा आरोप, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त ते षण्मुखानंद सभागृहात बोलत होते.

नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा वाद पोलीस स्टेशनात!

Last Updated: Friday, February 8, 2013, 11:06

अखिल भारतीय नाट्य परिषदेचा वाद पोलिसात गेलाय. विनय आपटेंनी यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांची भेट घेतलीय. नाट्य परिषद निवडणुकीतील मतपत्रिका घोळा संदर्भात माहिती देण्यासाठी विनय आपटे यांनी ही भेट घेतली.

....तर मीही परीक्षा देणार - राज ठाकरे

Last Updated: Saturday, November 19, 2011, 08:30

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्यातील मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी तसच इच्छूक उमेदवारांचा मेळावा आज सकाळी 11 वाजता माटुंग्यातील षणमुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता.