Last Updated: Friday, March 1, 2013, 11:42
‘हा सिनेमा म्हणजे एकप्रकारे त्या दशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली आहे’ असं रामगोपाल वर्मा यांनी आधीच स्पष्ट केलंय आणि खरोखरच या सिनेमाला ‘त्या’ घटनेशी निगडीत असलेल्या भावनांनी जोडण्यात ते यशस्वीही झालेत.
Last Updated: Tuesday, October 2, 2012, 18:58
`नवा नवा विजय आणि नव्या लग्नाचे वेगळेच महत्त्व असते. कालांतराने विजय जुना होत जातो. जसे बायको जुनी होत जाते, तो आनंद राहत नाही.`
Last Updated: Friday, September 14, 2012, 10:43
कोळसा खाण घोटाळाप्रकरणी आता आणखी एक खुलासा झालाय. केंद्रीय कोळसामंत्री श्रीप्रकाश जयस्वाल आणि नागपुरातला उद्योगपती मनोज जयस्वालचे संबंध असल्याचं आता उघड झालंय.
Last Updated: Saturday, August 25, 2012, 15:06
पैशाचे आरोप करून शिवसेनेतून बाहेर पडलेले प्रदीप जयस्वाल पुन्हा सेनेत दाखल झाले आहे. त्यांनी आज मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेवून सेनेत प्रवेश केला.
आणखी >>