Last Updated: Thursday, July 19, 2012, 23:52
मुंबईत कसा-याजवळ मोठी दुर्घटना घडलीय. कसारा लोकल आणि विदर्भ एक्सप्रेसची टक्कर झालीय. कसारा लोकल कसा-याहून सीएसटीकडे येत होती. आणि विदर्भ एक्सप्रेस मुंबईहून नागपूरला जात होती.
Last Updated: Monday, June 25, 2012, 23:02
मोबाईल वर गाणी ऐकणे चंद्रपूरच्या एका युवकाला चांगलेच महागात पडले. एका चुकीने त्याला जीव गमवावा लागला. चंद्रपूर शहरातील मुख्य रेल्वे स्थानकावरून नागपूरच्या दिशेने जाताना एक छोटे रेल्वे स्थानक आहे विवेकानंदनगर.
Last Updated: Tuesday, May 22, 2012, 09:34
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील पेनीगोंडा स्टेशनवर बंगळुरु हंपी एक्स्प्रेसला भीषण अपघात झालाय. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झालाय. अपघातात 9 जणांचा मृत्यू झालाय. तर 25 जण जखमी झालेत.
Last Updated: Tuesday, November 8, 2011, 14:44
मुंबईतला रेल्वे प्रवास हा नेहमीच धोक्याचा मानला जातो. लोकल प्रवास करणाऱ्या लोकांना त्यांचा जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. अशीच काही घटना मुबंईत घडली आहे लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेला आपला डोळा गमवाला लागला.
Last Updated: Tuesday, November 8, 2011, 15:30
क्रीडा संघटनांच्या हलगर्जीपणाचा आणखी एका संतापजनक प्रकार समोर आला. एका खेळाडुला या हलगर्जीपणाचा फटका बसला. निरज सिंग हा ऍथलीट ट्रेनमधून पडल्यानं त्याच्यावर पाय गमावण्याची वेळ आली.
आणखी >>