कर्नाटकनं पाळला ‘पाणी’धर्म, दुष्काळग्रस्त `जत`ला दिलासा!

Last Updated: Monday, September 30, 2013, 12:12

दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या परिसराला कर्नाटकचं पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्री पतंगराव यांच्या प्रयत्नांना यश आलंय.

दुष्काळग्रस्तांच्या नरड्यावर ‘काँग्रेसचा हात’!

Last Updated: Tuesday, May 7, 2013, 10:57

दुष्काळग्रस्तांच्या पैशावर काँग्रेसचा प्रचार सुरु असल्याची धक्कादायक बाब उस्मानाबाद जिल्ह्यात समोर आलीय.

दुष्काळग्रस्तांना मदत, मनसेचे बिसलेरीविरोधात आंदोलन

Last Updated: Thursday, April 25, 2013, 10:51

राज्याला दुष्काळाचे भयाण चटके बसत असताना बिसलेरीसारख्या पाणी विकणा-या कंपन्या राज्याचेच पाणी वापरुन कोट्यवधी रुपये कमावत आहे.

मुंबई करणार दुष्काळग्रस्तांना मदत!

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 13:26

मुंबई महापालिकेनं दुष्काळग्रस्त भागांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

'दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्रापुढे पसरणार हात'

Last Updated: Sunday, February 10, 2013, 17:26

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आपण केंद्राला साकडं घालणार आहोत, असं आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मराठवाड्याला दिलंय. ते जालन्यात बोलत होते.

सहकारमंत्र्यांनी ४० गावांचं वीज-पाणी हडपलं...

Last Updated: Friday, January 18, 2013, 16:34

दुष्काळग्रस्त गावांसाठी सोडलेल्या उजनी धरणाच्या पाण्यावर सहकारमंत्र्यांच्याच साखर कारखान्यानं डल्ला मारल्याचं समोर आलंय.

लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, राष्ट्रवादीची मागणी

Last Updated: Saturday, January 5, 2013, 19:50

लातूर जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. त्यामुळे लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

सेनेने प्रशासकीय इमारतच जाळली

Last Updated: Monday, May 14, 2012, 11:29

सांगली जिल्ह्यातल्या जतमधील प्रशासकीय इमारत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी संतप्त आंदोलकांनी मध्यरात्री उपनिबंधक आणि विवाह नोंदणीचं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केला.

दुष्काळग्रस्तांना नवी मुंबईत मदतीचा हात

Last Updated: Friday, May 11, 2012, 16:21

नवी मुंबईत स्थलांतर झालेल्या दुष्काळग्रस्तांना राजकीय पक्षांनी मदतीचा हात पुढं केलाय. त्यांना अन्नधान्यांबरोबरच औषधांचीही मदत केलीय. तसंच येथून पुढंही दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर राहणार असल्याचं राजकीय पक्षांकडून सांगण्यात आले आहे.