Last Updated: Monday, September 30, 2013, 12:12
दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या परिसराला कर्नाटकचं पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्री पतंगराव यांच्या प्रयत्नांना यश आलंय.
Last Updated: Tuesday, May 7, 2013, 10:57
दुष्काळग्रस्तांच्या पैशावर काँग्रेसचा प्रचार सुरु असल्याची धक्कादायक बाब उस्मानाबाद जिल्ह्यात समोर आलीय.
Last Updated: Thursday, April 25, 2013, 10:51
राज्याला दुष्काळाचे भयाण चटके बसत असताना बिसलेरीसारख्या पाणी विकणा-या कंपन्या राज्याचेच पाणी वापरुन कोट्यवधी रुपये कमावत आहे.
Last Updated: Wednesday, April 10, 2013, 13:26
मुंबई महापालिकेनं दुष्काळग्रस्त भागांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Last Updated: Sunday, February 10, 2013, 17:26
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आपण केंद्राला साकडं घालणार आहोत, असं आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मराठवाड्याला दिलंय. ते जालन्यात बोलत होते.
Last Updated: Friday, January 18, 2013, 16:34
दुष्काळग्रस्त गावांसाठी सोडलेल्या उजनी धरणाच्या पाण्यावर सहकारमंत्र्यांच्याच साखर कारखान्यानं डल्ला मारल्याचं समोर आलंय.
Last Updated: Saturday, January 5, 2013, 19:50
लातूर जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. त्यामुळे लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
Last Updated: Monday, May 14, 2012, 11:29
सांगली जिल्ह्यातल्या जतमधील प्रशासकीय इमारत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी संतप्त आंदोलकांनी मध्यरात्री उपनिबंधक आणि विवाह नोंदणीचं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केला.
Last Updated: Friday, May 11, 2012, 16:21
नवी मुंबईत स्थलांतर झालेल्या दुष्काळग्रस्तांना राजकीय पक्षांनी मदतीचा हात पुढं केलाय. त्यांना अन्नधान्यांबरोबरच औषधांचीही मदत केलीय. तसंच येथून पुढंही दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर राहणार असल्याचं राजकीय पक्षांकडून सांगण्यात आले आहे.
आणखी >>