आसाराम बापूंना धुळवडीसाठी पाणी देणाऱ्याची चौकशी

Last Updated: Monday, March 18, 2013, 11:10

राज्यात एकीकडे भीषण दुष्काळ असताना, आसाराम बापूंनी मात्र नागपुरात धुळवड साजरी करण्यासाठी पाण्याचा अनाठायी वापर केला. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. बापूंना धुळवडीसाठी पाण्याचे टँकर पुरवणा-यांची चौकशी होणार आहे.

ऐन दुष्काळात आसाराम बापूंची धूळवड

Last Updated: Sunday, March 17, 2013, 17:21

राज्यात एकीकडे भीषण दुष्काळ असताना, दुसरीकडे स्वतःला संत म्हणवून घेणा-या आसाराम बापूंनी मात्र नागपुरात धुळवड साजरी केली. या धुळवडीसाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली.

धूळफेक... दुष्काळ आणि श्वेतपत्रिका

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 22:16

राज्यात सध्या सिंचनाचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही, सिंचनाखालचं क्षेत्र वाढलं नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर मुख्यमंत्र्यांनीही सिंचनावर श्वेतपत्रिका काढण्याची भूमिका घेतली.

मुंबईवर धुळीची छाया कायम

Last Updated: Thursday, March 22, 2012, 10:59

मुंबईमध्ये आकाशात सलग दुस-या दिवशीही धुळीचे लोट कायम आहेत. अचानक आलेल्या या धुळीमुळं लोक बेचैन आहेत. अरबस्थानात आलेल्या वादळाचा हा परिणाम असल्याचं सांगण्यात आले आहे.

मुंबईकरांनी अनुभवली ‘धुळवड’

Last Updated: Thursday, March 22, 2012, 07:26

मुंबईमध्ये आकाशात आज धुळीचे साम्राज्य पसरलंय. अरबस्थानात आलेल्या वादळाचा हा परिणाम आहे, हे स्पष्ट झालय. नासानंही या धुळीची दखल घेतली असून, त्यांनी प्रकाशित केलेल्या फोटोत ही माहिती देण्यात आलीय. मुंबई, गुजरात आणि उ. भारतात अनेक ठिकाणी हे धुळीचं साम्राज्य पसरलय.