Last Updated: Thursday, October 17, 2013, 15:34
`शत्रूचा शत्रू तो आपला मित्र` या सूत्राचा अवलंब करत चीनने पाकिस्तानला दोन अणूभट्टय़ा देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यामुळे भारतापुढे पेच निर्माण झाला आहे. भारताने याबाबत राजनैतिक व अधिकारी पातळीवर चीनकडे नाराजी व्यक्त केली असून अणुपुरवठादार गटाच्या कानावरही ही बाब घातली आहे.