लोकसभा निवडणूक - यांनी बजावला मतदानाचा हक्क

Last Updated: Thursday, April 17, 2014, 12:29

राज्यात मतदानाचा उत्साह आहे. आतापर्यंत चांगले मतदान झाले आहे. सरासरी 19 ते 22 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात मतदानाचा उत्साह दिसून येतोय. 16 लाख 47 हजार मतदार आहेत. भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी चिंचणी येथे तर, कॉंग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांनी सांगलीतून मतदानाचा हक्क बजावला.

पवारांच्या ताफ्यावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल

Last Updated: Monday, March 10, 2014, 20:44

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याला अवकाळी पावसाने आणि गारपिटीने झोडपलंय. अहमदनगर जिल्ह्यात गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यावर आले होते.

पाऊस : गडचिरोली अंधारात; धरणांतून विसर्ग!

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 16:29

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं एकच धुमाकूळ घातलाय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा-विदर्भ या भागांतही पाऊस मनसोक्तपणे कोसळतोय. पाहुयात महाराष्ट्रातील विविध भागांतील सध्याची पावसाची स्थितीवर एक नजर टाकुयात...

विजापूरजवळ अपघातः सांगलीचे १८ भाविक ठार

Last Updated: Monday, July 22, 2013, 21:33

विजापूरजवळ खासगी बस आणि जीप यांच्यात धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत १८ प्रवासी जागीच ठार झालेत. दुर्घटनाग्रस्त जीप गुलबर्ग्याहून विजापूरला जात होती.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची कंजुषी!

Last Updated: Monday, April 1, 2013, 18:22

श्रीमंत असलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं दुष्काळ निवारणासाठी केवळ 11 लाख 11 हजार 111 रुपयांचा निधी दिला आहे.

पेटवा पेटवी

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 18:13

काही प्रश्न सोडविण्याऐवजी ते धगधगत कसे राहतील यावर भर दिला जातो. किमानपक्षी जर प्रश्न सोडवता येत नसतील तर भाष्य करून किंवा आपणच तारणहार म्हणून त्यात डोकं खुपसू नये आणि पेटवा पेटवीची भाषा करू नये. यात शेतकरी आणि सरकारचे हित साध्य होत नाही, हेच खरे आहे.

मंत्र्यांची दिवाळी, शेतकऱ्यांचा शिमगा

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 16:29

एकीकडं ऊस दर आंदोलनावरुन पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना राज्याचे मंत्री आहेत कुठं, असा प्रश्न विचारला जातोय. ज्या शेतक-यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजकारण सुरु आहे. त्यांनाच वा-यावर सोडल्याचं चित्र दिसून येतंय.

दुष्काळ निवारणासाठी २ हजार ६२५ कोटी

Last Updated: Thursday, July 12, 2012, 09:30

राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने २ हजार ६२५ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केलीय. विधानसभेत दुष्काळ स्थितीबाबत झालेल्या जोरदार चर्चेनंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी ही घोषणा केलीय.

महालक्ष्मी मंदिरात दानपेटी बसवण्यावरुन वाद

Last Updated: Sunday, April 1, 2012, 15:47

महालक्ष्मी मंदिरातल्या दानपेटीवरून देवस्थान समिती आणि पुजा-यांमधले वाद नवीन नाहीत. देवस्थान समितीनं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांच्या उपस्थितीत मंदिरात दोन दानपेट्या बसवल्या.