कारलं खा, पोटाच्या तक्रारीबरोबर चेहऱ्यावरील डाग घालवा

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 18:51

शरीराची तब्बेत निरोगी आणि तंदुरुस ठेवण्यासाठी हिरव्यागार पालेभाज्या या भरपूर फायदेशी आहे, हे काही वेगळ सांगायची गरज नाही. मात्र या हिरव्यागार भाज्यांमध्ये कारल्याचे महत्त्व हे वेगळेच आहे. भाजीच्या रुपात कारल्याचे फायदे फार महत्त्व पूर्ण आहे. कारलं हे पोटाच्यासंबंधीत असणारे सर्व आजार दूर करते.

खुशखबर! भाज्या स्वस्त होत आहेत…

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 08:46

बऱ्याच दिवसांनी नागरिकांना दिलासा देणारी चांगली बातमी मिळतेय. भाज्या स्वस्त व्हायला सुरुवात झालीय. त्यामुळे वाढलेल्या घरखर्चाला कंटाळलेल्या नागरिकांना थोड्या प्रमाणात प्रमाणात का होईना पण दिलासा मिळेल.

...तर ‘मूत्राशयाचा कँसर’ होऊ शकतो कमी

Last Updated: Monday, August 26, 2013, 14:13

फळं आणि भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्यानं मूत्राशयाच्या कँसरचा धोका कमी होवू शकतो, असा निष्कर्ष काढलाय अमेरिकेतल्या अभ्यासकांनी. संयुक्त राज्य अमेरिकेतल्या संशोधकांनी आपल्या अभ्यासात ही बाब स्पष्ट केलीय की, ज्या महिला फळं आणि भाज्या जास्त प्रमाणात खातात त्यांना मूत्राशयाच्या कँसरचा धोका कमी असतो.

`रिलायन्स फ्रेश` मॉलमध्ये सडक्या भाज्या!

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 19:06

मॉल्समधून फळं आणि भाज्या खरेदी करत असाल, तर सावधान. या भाज्या नीट बघून मगच खरेदी करा. एका नामांकित कंपनीच्या दुकानात सडक्या आणि कुजक्या भाज्या सापडल्या आहेत.

सुदृढ राहण्यासाठी हे करा...

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 13:12

सुदृढ आणि ताजंतवानं राहणं प्रत्येकालाच आवडतं. मात्र त्यासाठी काय करावं हे समजत नाही, तर मग खास तुमच्यासाठी सुदृढ राहण्यासाठीच्या काही टिप्स...

मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाल्यावरच मिळणार स्वस्त भाज्या

Last Updated: Monday, July 8, 2013, 16:18

राज्य सरकार पुरस्कृत स्वस्त भाज्या केंद्राचं उद्धघाटन आज मुंबईत होणार होतं मात्र, या उद्धघाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांची वेळच मिळाली नाही. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय.

फळं, भाज्या खा समान; निघून जाईल सगळा ताण

Last Updated: Saturday, October 13, 2012, 16:30

सध्याच्या धावपळीच्या युगात मनुष्यप्राणी खूपचं चिडचिडा झालाय. स्वतःहून कितीही खूश राहण्याचा प्रयत्न केला तरी मनासारखं खूश राहता येत नाही. पण या समस्येवर संशोधकांनी चांगलाच तोडगा काढलाय. संशोधकांच्या मते, जी माणसं समप्रमाणात फळं आणि भाज्यांचे सेवन करतात, त्यांच्या स्वभावात प्रसन्नता निर्माण होते.

मराठवाड्यावर पाऊस रुसलेलाच, भाज्या महागल्या

Last Updated: Thursday, June 28, 2012, 09:12

मुंबईत पावसाला सुरुवात झाली असली तरी मराठवाडा मात्र अजूनही पावसाची वाटच पाहतोय. पावसानं मारलेली दडी, पाण्याची टंचाई आणि भाज्यांच्या लागवडीत झालेली घट यामुळे भाज्यांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. गेल्या महिनाभरात भाज्यांचे भाव दुप्पटी-तिप्पटीनं वाढलेत.

पॅकींग करा मशिनने, नफा मिळवा जास्तीने

Last Updated: Friday, November 11, 2011, 08:40

शेतीचं आधुनिक पद्धतीनं उत्पादन घेतल्यानंतरही शेतकरी शेतीमालाची प्रतवारी करीत नाही त्यामुळे त्याला व्यापारी निम्म्याहून कमी भाव देतात. त्यामुळे पॅकिंग मह्त्वाचा भाग आहे. जपानमध्ये भाजीपाल्याची पॅकिंग मशिन्स द्वारे केल्याने तिथल्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो.