१०० वर्षांची कोट्यधीश भिकारी महिला!

Last Updated: Friday, March 21, 2014, 16:34

भिकारी म्हटलं की, अत्यंत द्रारिद्रयाची भावना मनात येते. मात्र सौदी अरेबिया शहरातील जेद्दाहमध्ये एक भिकारी महिला कोट्याधीश असल्याचं उघडकीस आलंय.

पुण्यातले बाल भिकारी चक्क कोट्यधीश!

Last Updated: Friday, November 22, 2013, 12:43

पुण्यातले बाल भिकारी चक्क कोट्यधीश आहेत.... दानशूर पुणेकरांनी भिकाऱ्यांना एवढे पैसे दिलेत की त्यांची वार्षिक कमाई चक्क चार कोटींवर पोहोचलीय...

भिकाऱ्यांची किडनी काढून श्रीमंतांची लूट

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 17:59

पुण्यातल्या रूबी हॉल क्लिनीकमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. रस्त्यावरच्या गोरगरीब भिका-यांची किडनी काढून ती धनाढ्य व्यक्तींना विकली जातेय, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी ब-हाटे यांनी केलाय.

का करत होता `तो` भिकाऱ्यांची हत्या?

Last Updated: Saturday, August 10, 2013, 21:19

शिर्डीत सिरीअल किलरला गजाआड केल्यानंतर राहाता न्यायालयान त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सूनावलीय....कोठडीत पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच आरोपीन गुन्हा केल्याची कबूली देताना आपल खरं नाव राहण्याच ठिकाण तसच हत्या करण्यामागच कारणही स्पष्ट केलय...

भिकाऱ्यांच्या `सिरीयल किलर`ला अटक

Last Updated: Friday, August 9, 2013, 19:48

शिर्डीतल्या तिहेरी हत्येप्रकरणी आज पोलिसांनी एका संशयितास अटक केलीय. संतोष रामदास अलकोल असं त्याचं नाव आहे. तो नगसरसुलचा राहणारा आहे.

शिर्डीमध्ये ६ भिकाऱ्यांची हत्या

Last Updated: Monday, July 29, 2013, 20:12

शिर्डीत एकाच महिन्यात 6 भिका-यांची हत्या झाल्याचं उघड झाल्यानं दहशतीचं वातावरण पसरलंय. एकाच महिन्यात झालेल्या या हत्येमागे सीरियल किलरचा हात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

फेसबुक ठेवणार भिकाऱ्यांवर नजर

Last Updated: Wednesday, August 22, 2012, 21:40

भिकारी हे बऱ्याचदा त्रासदायक ठरतात. अनेक वेळेस त्यांचा लहान मुले, स्त्रिया यांना त्रास होतो. त्यामुळे आता भिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी फेसबुकची मदत घेण्यात येणार आहे.

सुधारगृहात भिकारी निराधार

Last Updated: Sunday, June 10, 2012, 09:21

भिका-यांना स्वकष्टानं जगता यावं यासाठी केडगावच्या या सुधारगृहाची स्थापना करण्यात आली. पण इथे तर त्यांना जिवंतपणीच मारण्याचं काम सुरू आहे. अंगात घालायला ना धड कपडे ना पोटाला अन्न. शेतीचं काम देणं सोडाच दिवसभर त्यांना खोलीत डांबून ठेवलं जातं.

हरवलेलं बालपण

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 12:07

भारतात दर मिनिटाला दोन मुलं बेपत्ता होतात. अनेक मुलं गुलामगिरीच्या अजगरी विळख्यात अजूनही अडकलेली आहेत. मुलांवर होणाऱ्या अत्याचाराची लांबलचक यादी ही भीषण आहे.