महिलांवरील अत्याचार रोखता येणार नाही - गृहमंत्री

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 14:05

प्रत्येक घरात पोलीस दिला तरी महिलांवरचे अत्याचार रोखता येणार नाहीत, असं वक्तव्य गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलंय. नैतिक घसरणीमुळे बलात्काराचं प्रमाण वाढलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

मायानगरीत महिलांचे ‘भीती’चे घर

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 10:25

महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी मुंबई दिवसेंदिवस महिलांसाठी असुरक्षित बनत चालली आहे. यामुळे मुंबईतील प्रत्येक महिला आता स्वत: असुरक्षित मानू लागली असून प्रत्येकिच्या मनात एकप्रकारची भीती निर्माण झाली आहे. याला जबाबदार कोण आहे. ही भीती दूर करण्यासाठी ठोस उपाय-योजना आहेत का? मनातील ही भीती कायमची तर राहणार नाही ना?

जबरदस्तीचा विवाह करुन डांबलं, पहिल्या पत्नीच्या मदतीनं सुटका

Last Updated: Thursday, August 29, 2013, 11:35

महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होतेय. घरगुती हिंसांचं प्रमाणही पुरोगामी महाराष्ट्रात वाढतंय. नुकतीच पहिला विवाह झाला असताना, दुसरीसोबत जबरदस्तीनं दुसरा विवाह करुन एका महिलेला तीन वर्ष घरात डांबून ठेवलं असल्याची घटना उघड झाली. अखेर पहिल्या पत्नीच्या मदतीनं त्या नराधमाच्या तावडीतून महिलेची सुटका करण्यात आली आणि आरोपीला अटक झाली.

आता माधुरी बनणार ‘रज्जो’

Last Updated: Sunday, August 4, 2013, 18:54

धक-धक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच वेगळ्या भुमिकेतून आपल्यासमोर येत असून नवीन काहीतरी देण्यांचा प्रयत्न करते, त्याचप्रमाणे ती आता ‘गुलाब गँग’ या चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटात ती शक्तीशाली रज्जोच्या भूमिकेत आहे.

महिला-दलितांसाठी महाराष्ट्र सुरक्षित, आबांचा दावा

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 12:36

महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये राज्यात वाढ झाली असली तरीही महिला आणि दलित मात्र राज्यात सुरक्षित असल्याचा, दावा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलाय.

महिला सुरक्षा अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

Last Updated: Sunday, February 3, 2013, 18:46

महिलांवरील अत्याचारासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या महिला सुरक्षा अध्यादेशावर आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे महिला अत्याचार कायदा मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे.

महिला अत्याचारविरोधात तामिळनाडूत `गुंडा अॅक्ट`

Last Updated: Wednesday, January 2, 2013, 11:04

तामिळनाडूत महिला अत्याचारविरोधात मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी कडक पावले उचलण्यास सुरूवात केलीय. राज्यातील ‘गुंडा अॅक्ट’ या कायद्यात बदल करण्याचा निर्णय जयललिता यांनी घेतलाय. तर राज्यात महिलांना तक्रार नोंदविण्यासाठी महिला हेल्पलाईन सुरू करण्यात आलेय.

महिलांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा अपुरी, मुख्यमंत्र्यांची कबुली

Last Updated: Thursday, December 27, 2012, 18:00

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी यंत्रणा अपुरी असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केलंय. महाराष्ट्रात या दिशेनं काम सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.