भ्रष्ट, कलंकित नेत्यांना चाप : वटहुकूमाबाबत युपीए सरकार नमले

Last Updated: Saturday, September 28, 2013, 08:54

भ्रष्ट, कलंकित नेत्यांना अभय देणाऱ्या वटहुकूमाबाबत युपीए सरकार बॅकफूटवर गेलंय. या वटहुकूमाच्या विरोधातील जनमताच्या रेट्यापुढे युपीए सरकार नमले आहे.

अन्नसुरक्षा विधेयकावरून शिवसेनेत गोंधळ

Last Updated: Monday, August 26, 2013, 20:39

युपीए सरकारच्या अन्नसुरक्षा बिलावरून शिवसेनेत गोंधळ निर्माण झाला आहे. या विधेयकाला पाठिंबा नसल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे, तर शिवसेनेचा या विधेयकाला पाठिंबा असल्याचं शिवसेना खासदार अनंत गिते यांनी म्हटलं आहे.

संमतीनं शारिरीक संबंध ठेवण्याचं वय १६ वर्षे?

Last Updated: Thursday, March 7, 2013, 11:14

संमतीनं शारिरीक संबंध ठेवण्याचं वय १८ वरून पुन्हा १६ वर्षांवर आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

काँग्रेसने देशाला महागाईत बुडवले – नरेंद्र मोदी

Last Updated: Sunday, March 3, 2013, 12:43

काँग्रेस सरकारने देशाला महागाईत बुडवले आहे. काँग्रेस सत्तेवर असणे हे आम्हाला मंजूर नाही, असे म्हणत गुरजतचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जहरी टीका करताना म्हटले, पंतप्रधान पदावर बसवलेली व्यक्ती कामाची नाही. महागाईवरून लक्ष करीत केंद्रातील युपीए सरकावर मोंदीनी हल्लाबोल केला.

वॉलमार्टवरून संसदेत गदारोळ, उल्लंघन नसल्याचे स्पष्टीकरण

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 13:35

वॉलमार्टने लॉबिंग प्रकरणी अमेरिकेतल्या कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झालं नसल्याचं वॉलमार्टनं स्पष्ट केले आहे. दरम्यान, भारतात लॉबिंग करण्यासाठी वॉलमार्टने मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याच्या मुद्यावर विरोधी पक्षांनी लोकसभेत तर भाजपने राज्यसभेमध्ये जोरदार गोंधळ घातला.

लोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 19:18

लोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी मिळाली. त्यामुळे केंद्रातील युपीए सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपसह प्रमुख विरोधी पक्षांनी सुरूवातीपासून विरोध केला होता. यामध्ये भाजपने कडाडून विरोध करत विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी जोरदार ताशेरे ओढले होते.

एफडीआयमुळे बेरोजगार वाढेल - भाजप

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 20:32

एफडीआयच्या मुद्दावर संसदेच्या सभागृहात जोरदार विरोध करत भाजपने आक्षेप घेतला. मल्टिब्रँड रिटेलमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीमुळे शेतकऱ्यांची कोंडी होईल. त्यामुळे एफडीआय कोणाच्याही फायद्याचं नाही. रिटेल क्षेत्रात एकाधिकारशाही वाढेल, त्यामुळे एफडीआयचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी केली

परराष्ट्रमंत्री एस एम कृष्णा यांचा राजीनामा

Last Updated: Friday, October 26, 2012, 16:28

केंद्र सरकारमध्ये असलेले एस.एम.कृष्णा यांनी आपल्या परराष्ट्रमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. रविवारी होणा-या मंत्रीमंडळाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधी त्यांनी हा राजीनामा दिल्याने चर्चेला ऊत आला आहे. त्यांच्यावर कर्नाटकची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

ममतादिदी करणार युपीएचा फैसला

Last Updated: Tuesday, September 18, 2012, 13:18

दिल्लीचा फैसला आज कोलकात्यात होणारय. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची संध्याकाळी कोलकात्यात बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारचा पाठिंबा काढायचा की सरकारसोबत रहायचं याचा निर्णय ममता बॅनर्जी घेणार आहेत.

काँग्रेसचा पराभव स्थानिक नेत्यांमुळे - सोनिया

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 22:36

पाचपैकी चार राज्यांतील निवडणूक निकालांमध्ये काँग्रेस पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी बोलल्या, आम्हाला धोका नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर (यूपीए) याचा कोणताही परिणाम होणार नाही. आम्हाला जी अपेक्षा होती त्याप्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळालेला नाही. आम्ही पराभव स्वीकारला आहे.

युपीएच्या कार्यकाळात गुन्ह्यांमध्ये १५ % वाढ

Last Updated: Thursday, December 8, 2011, 04:39

देशाची मागील बारा वर्षात वेगानं आर्थिक प्रगती झाली. मात्र याच काळात १९९८च्या तुलनेत २०१० मध्ये गुन्ह्यांमध्येही तब्बल २५ टक्क्यांनी वाढ झाली. एनडीएच्या कार्यकाळाचा विचार करता, युपीएच्या कार्यकाळात गुन्ह्यांमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झालीय.

अझीम प्रेमजींचा 'युपीए'वर हल्लाबोल

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 07:01

वेगवेगळ्या भ्रष्टाचार प्रकरणांमुळे अडचणीत आलेल्या युपीए सरकारवर विप्रोचे प्रमुख अझीम प्रेमजी यांनीही हल्ला चढवलाय.

अण्णांचं सरकारला अल्टिमेटम

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 05:45

येत्या हिवाळी अधिवेशनात लोकपाल बिल मंजूर न झाल्यास पुन्हा उपोषणास बसण्याचा निर्णय अण्णांनी घेतला आहे. अण्णांनी पंतप्रधानांना या अर्थाचे पत्र लिहून त्यांना अल्टिमेटम दिलं आहे.