`राजकारणी आणि पक्षाला निवडणूक आयोग घाबरत नाही`

Last Updated: Thursday, May 8, 2014, 17:31

मुख्य निवडणूक आयुक्त यांनी निवडणूक आयोगावर झालेल्या टीकेवर मोजक्या शब्दात उत्तर दिलं आहे.

मोदींच्या नावाने मंदिर उभारले.. `नमो` `नमो`चा गजर सुरूच..

Last Updated: Monday, April 14, 2014, 12:40

राजकारणी, क्रिकेटर्स आणि सिनेमातील कलाकार यांचे चाहते जगभरात दिसून येतील, पण जालंधरमध्ये एक असा व्यक्ती आहे जो भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचा खूप मोठा चाहता आहे.

राजकारणी आणि फोन टॅपिंगचं हत्यार!

Last Updated: Friday, November 22, 2013, 10:02

राजकारणात फोन टॅपिंगचं एक वेगळं महत्व आहे. सत्ताधारी नेहमी विरोधकांच्या चालींना शह देण्यासाठी फोन टॅपिंगच्या माध्यमातनं पाळत ठेवत असते. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते अमित शहा या प्रकारात चर्चेत आलेत. सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीत तर अनेक नेत्यांना आपलं दूरध्वनी संभाषण रेकॉर्ड होत असल्याचा संशय आहे. फोन टॅपिंगची भिती वाटतेय.

भारतातले राज्यकर्ते `मूर्ख` : भारतरत्न प्रो. राव

Last Updated: Monday, November 18, 2013, 10:40

प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारतरत्न सी.एन. आर. राव यांनी विज्ञान क्षेत्रासाठी कमी निधी दिला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलीय. याला जबाबदार असलेल्या राजकीय नेत्यांना त्यांनी ‘मूर्ख’ म्हणून संबोधलंय.

`राजकारणी सडलेल्या मनोवृत्तीचे असतात!`

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 17:26

पिंपरी चिंचवड मध्ये महापालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉक्टर अनिल रॉय यांनी खालच्या पातळीवर जाऊन राजकारण्यांवर केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ माजलीय.

ह्या आहेत सगळ्यात आकर्षक राजकारणी महिला...

Last Updated: Thursday, March 14, 2013, 17:08

जगातील सर्वात आकर्षक राजकीय महिलांमध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्रीय मंत्री हिना रब्बानी-खार यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे.

साहित्य संमेलनावरून राजकारण्यांचा तमाशा

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 22:06

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदावरुन निर्माण झालेला राजकीय वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहचलाय. राष्ट्रवादीचे सरचिटणीस रमेश कदम यांनी भास्कर जाधवांनाही त्यांच्याच शब्दांत उत्तर दिल्यानं हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

मराठवाड्याला पाणी, नगर, नाशिक आक्रमक

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 20:01

मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अहमदनगर आणि नाशिकमधील शेतकरी तसंच राजकीय नेते चांगलेच आक्रमक झालेत. हक्काच्या पाण्यासाठी आज त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय.

राजकारणी तर जादूगारांसारखेच, ९० कोटी कुठे गेले- राज

Last Updated: Saturday, November 10, 2012, 21:34

राज्यातल्या कथित घोटाळ्यांवर प्रथमच उघड भाष्य करताना राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत मंत्र्यांवर तोंडसुख घेतलं आहे...

राजकारणीच विकतायेत साखर कारखाने- अण्णा

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 19:13

राज्यातील १८ सहकारी साखर कारखाने मोडीत काढून राजकारण्यांनी तेच कारखाने कवडीमोल भावात खरेदी केले असा आरोप करत अण्णा हजारे यांनी सहकारमंत्री हर्षवर्धन पाठील यांच्यावर जळगावात निशाणा साधला.