Last Updated: Wednesday, May 16, 2012, 18:44
देशभरातल्या 130 कम्युनिटी रेडिओ स्टेशनचा आवाज बंद होण्याची शक्यता निर्माण झालीय. टू जी घोटाळ्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कम्युनिटी रेडिओची फी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं मुंबई विद्यापीठातल्या कम्युनिटी रेडिओ स्टेशनसह इतर रेडिओ स्टेशनवर संकट निर्माण झालंय.