नरेंद्र मोदींच्या रॅलीमध्ये सौम्य लाठीचार्ज

Last Updated: Thursday, March 27, 2014, 17:30

बिहार पोलिसांनी आज गया इथं जमावाला नियंत्रित करण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची गया इथं सभा होती. मोदींचं भाषण सुरू होण्यापूर्वी हा गोंधळ गांधी मैदानावर सुरू झाला.

मातंग समाजाच्या मोर्चावर लाठीचार्ज

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 18:41

मातंग समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांचे आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी या समाजानं मोर्चा काढला होता.

व्हिडिओ: उत्तर प्रदेश पोलिसांची महिलांवर दादागिरी, अमानुष मारहाण

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 14:09

उत्तर प्रदेश सरकारच्या समाजवादाचा आणखी एक चेहरा समोर आलाय. उत्तर प्रदेश पोलिसांची महिलांवर दादागिरी दिसून आलीय. इथं पोलिसांनी मागं पुढं न पाहता थेट महिलांना अमानुष मारहाण केलीय.

विजय चौकाचा झाला `तहरीर चौक`

Last Updated: Saturday, December 22, 2012, 19:43

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्लीकरांचा संताप शिगेला पोहचलाय. आज सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमरास पुन्हा एकदा आंदोलक आणि पोलिसांमध्ये पुन्हा झटापट झाली.

गँगरेप प्रकरण : आंदोलकांवर लाठीचार्ज, `तिला` न्याय मिळणार?

Last Updated: Saturday, December 22, 2012, 12:36

देशभरात उद्रेक पसरला आहे. कोणताही नेता नाही किंवा सामाजिक कार्यकर्ताही नाही. तरी सारे एकवटले आहेत... `तिला` न्याय देण्यासाठी.

पोलिसांचा जोरदार लाठीचार्ज

Last Updated: Monday, April 23, 2012, 14:26

औरंगाबादमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई दरम्यान तणाव निर्माण झाला आहे. कारवाईला विरोध करणारे नागरिक आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्यानं पोलिसांनी थेट नागरिकांवर लाठीचार्ज केला.

गुजरातमध्ये शेतकऱ्यांना पोलिसांनी झोडपले

Last Updated: Friday, February 24, 2012, 11:40

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला. या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. त्मामुळे वातावरण तप्त झाले आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत असल्याची भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

रामदेवांवरील कारवाई चुकीची- सुप्रीम कोर्ट

Last Updated: Thursday, February 23, 2012, 14:48

बाबा रामदेव यांच्या आंदोलकांवर रामलिला मैदानावर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीमार चुकीचा होता असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.