Last Updated: Tuesday, December 13, 2011, 17:02
मुंबईत सध्या जागांचे भाव गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे अनेक प्रश्न वादात आहेत. विक्रोळीतल्या कन्नमवारनगरमधल्या भिमछायामधील रहिवाश्यांच्या डोक्यावरील छप्पर शासनानं काढून टाकलंय. त्यामुळे इथल्या रहिवाशांना उघड्यावर आपले संसार थाटावे लागत आहेत.