आता, रेल्वेतही पाहा टीव्ही... ऐका गाणी!

Last Updated: Wednesday, April 23, 2014, 17:08

रेल्वेमधून दूरवरचा प्रवास करताना तुम्ही बोअर होऊन जाता... रेल्वे प्रशासनाच्याही ही गोष्ट आता लक्षात आलीय. त्यामुळेच रेल्वे प्रशासनानं आता तुमच्या प्रवासादरम्यान मनोरंजनाची काळजी घेण्याचा निर्णय घेतलाय.

कोकण रेल्वे मार्गावर नाताळ, नववर्षासाठी विशेष गाड्या

Last Updated: Saturday, December 21, 2013, 21:42

नाताळ आणि नववर्षासाठी कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतलाय. तसेच जनशताब्दी एक्सप्रेसला जादा डबे जोडण्यात येणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली.

कोकण रेल्वे मार्गावर आता शताब्दी एक्स्प्रेस

Last Updated: Friday, December 13, 2013, 13:38

कोकण रेल्वे मार्गावर नाताळच्या सुट्टीदरम्यान संपूर्ण वातानुकुलित (AC) शताब्दी एक्स्प्रेस धावणार आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसला जादा तीन कोच

Last Updated: Thursday, November 7, 2013, 18:51

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक गुड न्यूज आहे. दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीला तीन जादा कोच जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना थोडासा दिसाला मिळणार आहे.

महागाईचा पुन्हा फटका, राजधानी, दुरान्तोचा प्रवास महागला!

Last Updated: Thursday, October 17, 2013, 15:43

राजधानी, दुरान्तो आणि शताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास आजपासून महागलाय. या ट्रेन्समध्ये कॅटरिंगचे दर दोन टक्क्यांवरुन चार टक्क्यांवर वाढवण्यात आले आहेत. कॅटरिंगमधले हे दर जेवणाच्या मेन्यूमध्ये बदल केल्यामुळं आलाय. या गाड्यांच्या भाड्यामध्ये खाण्याची दरांचाही समावेश असतो.

कोकण रेल्वेचा प्रवास होणार सुखकर

Last Updated: Monday, April 22, 2013, 16:10

कोकण रेल्वेच्या मार्गावरील प्रवास आता काहीप्रमाणात सुखकर होणार आहे. सुट्टीचा हंगाम लक्षात घेऊन ३८ विशेष गाड्या तर जनशताब्दी, राज्यराणी एक्स्प्रेस या गाडींचे डबे वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दीवर थोडासा दिलासा मिळणार आहे.

यशवंतराव चव्हाण `जन्मशताब्दी वर्षा`ची सांगता वादातच!

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 07:31

महाराष्ट्राचा मंगलकलश आणलेले नेते आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. मंगळवारी या जन्मशताब्दी कार्यक्रमाची सांगता झाली तीही वादातच...

सिनेमांची १०० वर्ष, साठेच्या विद्यार्थ्यांचा ‘चित्रशताब्दी स्पर्श’

Last Updated: Saturday, December 22, 2012, 18:52

सिनेमा आणि तरूणाई याचं नातं काही औरच असतं... ‘अरे अक्षयने रावडी राठोड मध्ये काय फायटिंग केलीय,

आठवणी कुसुमाग्रजांच्या...

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 16:37

रामदास भटकळ
मी वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी प्रकाशन व्यवसायात पदार्पण केलं. त्यानंतर आजमितीला साठ वर्षाहून अधिक काळ मी या व्यवसायात आहे. मी सुरवात केली तेव्हाच कवी कुसुमाग्रज विशाखा काव्यसंग्रहामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर आरुढ होते. विशाखाच्या वलयामुळे कुसुमाग्रजांची प्रतिमा समाजमनात एक सुपरमॅन अशीच होती. मला स्वत:ला दहावीत असताना त्यांची कविता अभ्यासाला होती.

दास्ताँ ए दिल्ली

Last Updated: Monday, December 12, 2011, 16:01

तारिख होती १२ डिसेंबर २०११ तेंव्हाचे भारताचे अधिपती पंचम जॉर्ज यांनी ब्रिटीश राजवटीच्या राजधानी दिल्ली असल्याचे घोषित केलं. दिल्ली शहराला हरवलेलं गतवैभव परत प्राप्त झालं. त्याआधी इस्ट इंडिया आणि ब्रिटीश सरकारचाही कारभार कोलकात्यावरुन चालायचा.