हर्षवर्धन पाटलांच्या गावातील विद्यार्थ्यांना विषबाधा

Last Updated: Friday, July 19, 2013, 17:40

सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावी असलेल्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातल्या तब्बल ५० ते ६० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय...

लोहयुक्त गोळ्यांमधून विद्यार्थ्यांना विषबाधा

Last Updated: Friday, July 19, 2013, 10:32

बिहारमध्ये मध्यान्ह भोजनातून विषबाधा प्रकरण ताजं असतानाच सोलापुरात ५२ शाळकरी मुलांना उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झालाय. माळकवठेमधल्या पंचाक्षरी विद्यालयातली ही घटना आहे.

बसमधून डोकावताना शाळकरी मुलाचा मृत्यू

Last Updated: Thursday, November 24, 2011, 15:37

मुंबईत बसमधून बाहेर डोकावताना एका शाळकरी मुलाच्या मृत्यू झाला. आणि यांचे हिंसक पडसाद उमटले आहेत. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सायनच्या वल्लभ शिक्षण संगीत आश्रम शाळेत तोडफोड केली. बसमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केला.