Last Updated: Wednesday, July 18, 2012, 18:08
दुष्काळाचं भीषण रुप सांगली जिल्ह्याच्या काही तालुक्यांत पहायला मिळतंय. जुलै महिन्याची 18 तारीख उजाडली तरी पावसाचा पत्ता नाही. पाण्याचा थेंबही या भागात पहायला मिळत नाही. पाण्यासाठी तडफडून जनावरांचा मृत्यू होतोय. धरणं आणि पाण्याचे साठे कोरडेठाक पडले आहेत.