त्या अपघातानं तिघींची केली ताटातूट

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 18:01

दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातानं अनेक कुटुंब उध्वस्त केली. त्यापैकीच एक नाकती कुटुंब. जयराम नाकती स्वतः गंभीर जखमी झालेत, त्यांच्या पत्नीचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. तर त्यांच्या तीन मुलींची एकमेकींपासून ताटातूट झालीय.

रेल्वे अपघात: तीन महिन्याचं बाळ बचावलं, पण...

Last Updated: Sunday, May 4, 2014, 21:12

दिवा- सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातात अनेक निरपराधांना जीव गमवावा लागलाय. मात्र या अपघातात एक तीन महिन्याचं चिमुकलं बाळ बचावलंय. या बाळावर रोहा इथल्या हॉस्पिटलमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

कोकण रेल्वे अपघात, मृतांची आणि जखमींची नावं

Last Updated: Sunday, May 4, 2014, 22:39

गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी रेल्वे अपघात झाला त्या ठिकाणाला भेट दिलीय. अपघातग्रस्तांना राज्य सरकारकडून योग्य प्रकारची मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

रूळ तुटल्याने दिवा-सावंतवाडी पॅसेंजर घसरली?

Last Updated: Sunday, May 4, 2014, 14:48

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघात रेल्वे रूळ तुटल्याने झाला असावा, असं रायगड पोलिसांनी म्हटलं आहे. या अपघातात 15 जण ठार झाले आहेत, तर 96 जण जखमी आहेत.

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघात, मृतांची संख्या वाढली

Last Updated: Sunday, May 4, 2014, 17:03

दिवा-सावंवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. मृतांचा आकडा 12 वर गेल्याचं सांगण्यात येतंय.

दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला भीषण अपघात

Last Updated: Sunday, May 4, 2014, 14:48

रायगड जिल्ह्यात दिवा-रोहा पॅसेंजरला भीषण अपघात झाला आहे. यात आतापर्यंत चार जण ठार झाले असल्याचं सांगण्यात येतंय.

सावंतवाडीतील कार अपघातात ५ ठार, दोन जखमी

Last Updated: Saturday, December 21, 2013, 23:21

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील मळगाव येथे झालेल्या भीषण कार अपघातात पाच जण ठार झाले. कारचा टायर फुटल्याने ती दरीत कोसळली. या अपघातात बालकांसह पाच जण ठार झालेत. तर दोघे जखमी झालेत.

कोकण रेल्वेचा प्रवास होणार सुखकर

Last Updated: Monday, April 22, 2013, 16:10

कोकण रेल्वेच्या मार्गावरील प्रवास आता काहीप्रमाणात सुखकर होणार आहे. सुट्टीचा हंगाम लक्षात घेऊन ३८ विशेष गाड्या तर जनशताब्दी, राज्यराणी एक्स्प्रेस या गाडींचे डबे वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दीवर थोडासा दिलासा मिळणार आहे.

सरकारविरोधात राणेंचा कोकणात मोर्चा

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 00:03

माधव गाडगीळ समितीच्या शिफारशींमुळे कोकणात नव्या प्रकल्पांना मंजुरी मिळत नाही. त्यामुळे गाडगीळ समितीच्या शिफारशींविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

'जिद्दी' रविंद्रला हवाय मदतीचा हात

Last Updated: Friday, July 6, 2012, 13:42

घरात अठरा विश्व दारिद्रय... दोन वेळच्या खाण्याची भ्रांत... विजेचा पत्ता नाही... तरिही सिंधुदुर्गातल्या सरमळे गावातला रवींद्र कांबळे खचला नाही... कुटुंबासाठी कामं केली... प्रसंगी शाळेत अनवाणी गेला... मात्र, दहावीत त्यानं उत्तुंग यश मिळवलंय...