पाहा प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमधील महिलेचा जगण्यासाठीचा संघर्ष

Last Updated: Monday, December 2, 2013, 16:52

कानपूर रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहे. लखनऊ-झांशी इंटरसिटी एक्सप्रेसनं कानपूर स्थानकावर उतरत असताना हा अपघात झाला.

रेल्वे स्टेशन्सचा कायापालट!

Last Updated: Monday, July 15, 2013, 23:31

मुंबईतल्या काही रेल्वे स्टेशन्सचा कायापालट होणार आहे. त्याअंतर्गत सेंट्रल रेल्वेवरच्या ठाणे, मुलुंड आणि भांडुप ही रेल्वे स्टेशन्स विकसित केली जाणार आहेत.

अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतली

Last Updated: Monday, November 19, 2012, 10:37

भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आपल्या दोन सहकाऱ्यांसह सुमारे चार महिन्यांनंतर आज सोमवारी सकाळी ७.२९ मिनिटांने अंतराळातून पृथ्वीवर सुखरूप परतली.

अंतराळरवीर सुनीता विल्सम्सकडून दिवाळीच्या शुभेच्छा

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 08:52

अवकाशात सहा महिन्यांपेक्षा जास्त वास्तव्य करणारी भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिने प्रकाशाचा उत्सव दिवाळीनिमित्ताने भारतीयांना शुभेच्छा दिल्यात.

असुर्डे रेल्वे स्थानकाबाबत बैठक

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 17:31

कोकण रेल्वेमार्गावर संगमेश्वर तालुक्यात असुर्डे येथे रेल्वे स्थानक उभारण्याच्या मागणीबाबत दोन दिवसांत बैठक बोलविण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली असुर्डे येथील ‘रेल रोको’ करण्यात आले होते.

लातूर बसस्थानकात स्फोट

Last Updated: Thursday, June 14, 2012, 11:07

लातूर शहरातील मध्यवर्ती एस.टी. बसस्थानकाच्या कॅंटीनमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकच धावपळ उडाली.

राजीव गांधी यांच्या नावावर...

Last Updated: Sunday, May 20, 2012, 17:48

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला राजीव गांधी यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केलीय. खासदार संजय निरूपम यांच्यासह काँग्रेसच्या पन्नास खासदारांनी रेल्वेमंत्र्यांकडे ही मागणी केलीय.

मध्ये रेल्वेवर दगडफेक, कर्जत सेवा ठप्प

Last Updated: Thursday, April 26, 2012, 11:09

अंबरनाथ लोकलमध्ये विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकादरम्यान बिघाड झाल्याने वाहतूक काही वेळ खोळंबली. मात्र, लोकल उशीरा धावत असल्याचे पाहून संतप्त प्रवाशांनी अंबरनाथ येथे रेल्वे रोखल्या आणि गाड्यांवर दगडफेक केली. त्यामुळे वाहतुकीचा अधिकच खोळंबा झाला. मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.