Last Updated: Thursday, December 1, 2011, 17:15
निवडणुका आल्यानंतरच उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांची आठवण येते असा सणसणीत टोला नारायण राणेंनी लगावलाय. कापूस प्रश्नावर शिवसेना शेतकऱ्याची दिशाभूल करतेय, उद्धव ठाकरे य़ांनी आधी शेतीचा अभ्यास करावा आणि मगच बोलावे अशी टीका नारायण राणेंनी औरंगाबादेत केलीय.