Last Updated: Friday, July 20, 2012, 18:48
पश्चिम रेल्वेच्या मोटरमन सामूहिक रजेवर गेल्यामुळे प्रवाशांचा एकप्रकारे मानसिक आणि शारीरिक छळच सुरू झालाय. प्रवाशांच्या खोळंब्याचा फायदा रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी उठवण्यास सुरूवात केलीय. त्यामुळे प्रवाशांची मात्र चांगलीच गोची झालीय.