अखेर सरकारी भूखंड राजीव शुक्ला यांनी केला परत

Last Updated: Friday, February 14, 2014, 15:36

केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या संस्थेनं अखेर अंधेरी येथील कोट्यवधी रूपयांचा वादग्रस्त सरकारी भूखंड सरकार जमा केलाय. २००७ मध्ये राजीव शुक्ला यांच्या `बीएजी` या शिक्षण संस्थेला हा भूखंड देण्यात आला होता.

केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांची ३ कोटींची अजब मागणी

Last Updated: Friday, February 7, 2014, 21:23

केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या संस्थेनं अखेर अंधेरी येथील कोट्यवधी रूपयांचा वादग्रस्त सरकारी भूखंड परत करण्याची तयारी दर्शवलीय. मुख्यमंत्री कार्यालयातूनच आज हा खुलासा करण्यात आलाय. आपलं राजकीय वजन वापरून घेतलेली जमीन वाद निर्माण झाल्यानंतर परत करण्याचं औदार्य केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी दाखवलं खरं... मात्र एक लाखात घेतलेली ही जमीन परत करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडेच ३ कोटी रुपयांची मागणी केलीये.

केंद्रीय मंत्री शुक्लाना अंधेरीत १०० कोटींचा भूखंड - सोमय्या

Last Updated: Friday, December 6, 2013, 20:38

काँग्रेस नेते राहुल गांधींचे मित्र आणि केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या कंपनीला अंधेरी येथील सुमारे १०० कोटी रूपयांचा भूखंड दिल्याबाबतची फाइल मंत्रालयाच्या आगीत जळून खाक झाली आहे.

सचिन `खासदार` सोनियांमुळेच - राजीव शुक्ला

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 18:04

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच राज्यसभेत नियुक्ती करण्यासाठी सचिनचे नाव सुचविले होते. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. सचिन २००वी कसोटी खेळून नवृत्त होणार असला तरी सरकार निवृत्तीनंतर त्याला `भारतरत्न` हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्याबाबत विचार करू शकते, असे संकेतही शुक्ला यांनी दिले आहेत.

काँग्रेसचं मोदींवर टीकास्त्र

Last Updated: Sunday, September 15, 2013, 23:18

सरदार वल्लभभाई पटेलांच्या जन्मभूमी गुजरातमध्ये त्यांचं एक भव्य स्मारक स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या नावाने उभारण्याचा निर्धार मोदींनी केलाय. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट मोठा असा हा पुतळा असणार आहे. मोदींच्या या घोषणेवर काँग्रेसने जोरदार टीका केलीय.

श्रीनिवासन तुम्ही आता जरा लांबच रहा - राजीव शुक्ला

Last Updated: Wednesday, May 29, 2013, 14:34

श्रीनिवासनं यांनी स्पॉट फिक्सिंगबाबत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीपासून दूर रहाण्याचा सल्ला आयपीएल कमिश्नर राजीव शुक्ला यांनी दिला आहे.

महाराष्ट्रातून ६ जण राज्यसभेवर बिनविरोध

Last Updated: Saturday, March 24, 2012, 08:38

महाराष्ट्राच्या कोट्यातून सहा जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यात काँग्रेसतर्फे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, राजीव शुक्ला, शिवसेनेचे सचिन अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या पुण्याच्या माजी महापौर वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी आणि भाजपच्या अजय संचेती यांचा समावेश आहे.