करवाचौथच्या दिवशी पाण्याऐवजी पत्नीला पाजलं अॅसिड

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 09:13

करवाचौथ... नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी केलं जाणारं व्रत... पत्नी दिवसभर उपवास करुन संध्याकाळी नवरा घरी यायची वाट पाहते. नवऱ्याच्या हातून पाणी पिऊन आपलं व्रत तोडते. पण जर नवऱ्यानं पाण्याऐवजी तेजाब पाजलं तर... अशीच घटना घडलीय दिल्लीतल्या कल्याणपुरी भागात... इथं राहणारी महेश कुमारी सध्या हॉस्पिटलमध्ये जगण्यासाठी झगडतेय.

...अशी करतात श्रावणी सोमवाराची पूजा!

Last Updated: Monday, August 12, 2013, 08:07

श्रावणी सोमवारच्या व्रतात भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. हे सोमवारचे व्रत तीन प्रकारचे असते. सोमवार, सोळा सोमवार आणि सौम्य प्रदोष...

श्रावणी सोमवारी का करतात उपवास?

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 07:57

काही जण खास करून सोमवार पाळतात... पण, हा उपवास का पाळतात? या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत...

मोदींची स्तुती जयराम रमेश यांना भोवणार?

Last Updated: Friday, June 14, 2013, 16:24

मोदी हे काँग्रेससाठी आव्हान ठरतील, या जयराम रमेश यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसमध्ये महाभारत सुरू झालंय.

गणेश व्रत करण्याने मिळते इष्ट फळ

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 08:00

श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल.

असे कराल अंगारकी संकष्टीचे व्रत

Last Updated: Tuesday, January 1, 2013, 08:44

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्याने ह्या वर्षाची सुरवात अतिशय भक्तीभावाने झाली आहे. संकष्टीचे व्रत कसे करावे असा प्रश्न साऱ्यांनाच पडलेला असतो.

सुरेख पती मिळण्यासाठी करा.. `हरतालिका व्रत`

Last Updated: Tuesday, September 18, 2012, 07:27

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला "हरतालिका` असे म्हणतात. या दिवशी गणपतीच्या आईची म्हणजे पार्वतीची पूजा हिंदू महिला करतात.

... असा कराल अंगारकी चतुर्थीचा उपवास

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 11:03

आज अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात. सायंकाळी मंगलमूर्ति श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. चंद्रोद्यानंतर गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो

अण्णांनी १९ दिवसांनी मौन सोडले

Last Updated: Friday, November 4, 2011, 03:09

अण्णा हजारें संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्यानंतर राजघाटावर पोहचले. यावेळी अण्णांनी मौन सोडले.

अण्णा मौनव्रत सोडणार

Last Updated: Monday, October 31, 2011, 11:40

ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे गेल्या काही दिवसांपासून सुरू केले मौनव्रत सोडणार असल्याची माहिती अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगवर दिली आहे.