टोल वसुलीवरून कोल्हापुरात संतापाची लाट

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 13:31

सर्वोच्च न्यायालयानं कोल्हापूरातील टोल वसुलीवरील स्थगिती उठवल्यानंतर कोल्हापूरात संतापाची लाट पसरली आहे.

सोनाक्षी कोणत्या प्रश्नावर आणि का संतापते?

Last Updated: Thursday, April 10, 2014, 13:20

सोनाक्षी आणि शाहीद कपूरचं नाव जोडलं जात असल्याने सोनाक्षी खूप चिंतेत आहे. तसेच सोनाक्षीबाईंना लग्नाचा प्रश्न विचारला की खूप राग येतो.

विराट कोहली कोणत्या प्रश्नावर संतापतो?

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 13:37

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लिप सर्जरीवरून विराट कोहली चांगलाच नाराज झाला आहे. या प्रश्नावरून विराट कोहली चांगलाच संतापला.

रत्नागिरी पालिकेत अकार्यक्षम प्रशासन आणि राज्यकर्ते

Last Updated: Sunday, December 8, 2013, 15:00

नगरपालिकेने शहराच्या विकासाचा गाडा हाकायचा....त्या नगरपालिकेसमोर डपिंगग्राऊटं असेल तर....आणि शहराला पाणिपुरवठा करणारं जल शुध्दीकरण केंद्र डपिंग्राऊंटजवळ असेल तर...नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-या रत्नागिरीतल्या नगरपालिकेतील प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या अकार्यक्षमतेवर हा खास रिपोर्ट.

विराट कोहली मुंबईकरांवर भडकला

Last Updated: Monday, April 29, 2013, 11:06

सध्या क्रिकेटच्या मैदानावर आयपीएल -६ ची धूम आहे. त्यातच ख्रिस गेलचं वादळ चर्चेचा विषय ठरला असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहली एकदम चर्चेत आलाय. मात्र, तो चांगल्या कारणाने नाही. त्याचा क्रिकेट प्रेक्षकांनी हुर्यो उडविल्याने तो चांगलाच भडकलाय.

... आणि पुन्हा एकदा चढला जयाबाईंचा पारा!

Last Updated: Thursday, March 21, 2013, 10:10

खासदार रेखा यांचं संसदेत आगमन झालं तेव्हा माझ्यावर कॅमेरे का रोखले गेले, असा प्रश्न विचारणाऱ्या जयाबाई बुधवारी पुन्हा एकदा तापल्या. यावेळी मात्र त्यांचा पारा पत्रकारांमुळे नाही तर एका खासदारामुळेच चढला होता.

आंदोलनकर्त्यांचा संताप पाहून शीला दीक्षित माघारी...

Last Updated: Saturday, December 29, 2012, 15:15

दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांनी या आंदोलनकर्त्यांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, संतापलेल्या लोकांच्या विरोधामुळे त्यांना आपला बेत रद्द करावा लागला.

विजय चौकाचा झाला `तहरीर चौक`

Last Updated: Saturday, December 22, 2012, 19:43

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्लीकरांचा संताप शिगेला पोहचलाय. आज सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमरास पुन्हा एकदा आंदोलक आणि पोलिसांमध्ये पुन्हा झटापट झाली.

दुष्काळावर ढोबळेंची मुक्ताफळं...

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 12:45

राज्यात एवढा गंभीर दुष्काळ नाही, मात्र माध्यमांनीच दुष्काळाला मोठं केल्याची मुक्ताफळं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी उधळलीत. ढोंबळेंच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षनेत्यांनी चांगलाच समाचार घेतलाय.