आता प्राण्यांसाठी बनणार वन बीएचके घरं!

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 16:31

आपल्याला जसं कमीत-कमी वन बीएचके घर तरी असावं, असं वाटतं. तर मग प्राण्यांना का नाही? मुंबईत आता प्राण्यांसाठी खास अशी वन बीएचके घरं बनणार आहेत. हे चित्र आपल्याला दिसेल ते मुंबईतल्या जीजामाता उद्यानात.

EXCLUSIVE- मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र की पशूकेंद्र?

Last Updated: Wednesday, May 29, 2013, 22:31

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना ठाण्यात पहायला मिळतोय. मोठा गाजावाजा करून ठाण्यात विद्यापीठाच्या उपकेंद्राचं भूमिपूजन केलं खरं, पण आता या उपकेंद्राचं पशूकेंद्र बनलंय.

पाण्यासाठी प्राण्यांची वणवण

Last Updated: Sunday, March 17, 2013, 23:59

दुष्काळाचे चटके माणसांबरोबरच प्राण्यांनाही बसू लागले आहेत. दुष्काळाने नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात नागरिकांबरोबर भटकणारी हरणेही तहानली आहेत. कासावीस झालेल्या या हरणांचा विहिरीत पडून मृत्यू होत आहे.

राणीच्या बागेत येणार `परप्रांतीय` प्राणी, स्थानिक प्राणी बाहेर

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 16:22

मुंबईतील भायखळा येथील प्रसिद्ध राणीच्या बागेत म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचं नुतनीकरण करण्यात येणार आहे. राणीच्या बागेच्या नुतनीकरणाला केंद्र सरकारच्या प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राणीची बाग पुन्हा प्राणी पक्ष्यांनी भरणार आहे.

नागपूर विमानतळावर प्राण्यांचे लॅंडींग

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 12:49

नागपूर विमानतळाच्या धावपट्टीवर मोठ्या प्रमाणात पक्षी आणि बेवारस प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे तिथं मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या क्षेत्रातल्या जाणकारांनी हा अतिशय घातक प्रकार असल्याचे म्हटले आहे.

सांगलीतील दुष्काळ जनावरांसाठी जीवघेणा

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 17:58

सांगली जिल्ह्यातला दुष्काळ आता जीवघेणा ठरू लागलाय. दूषित पाण्यामुळं पाच म्हशींचा मृत्यू झालाय. तर पाच जण अत्यावस्थ झालेत. त्यांच्यावर मिरजेतल्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राण्यांसाठी पाण्याचे फवारे

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 08:50

वाढत्या उन्हाचा झळ सामान्यांप्रमाणे मुक्या जनावरांनाही बसते. त्यामुळं दिवसेंदिवस संख्या कमी होणाऱ्या प्राण्यांची काळजी घेणं गरजेचं झालंय. यासाठी नागपुरात एक विशेष सोय करण्यात आलीय.

तहानलेले प्राणी, पुणेकर पाजतायत पाणी

Last Updated: Monday, April 23, 2012, 20:57

अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हाचा त्रास माणसांबरोबर प्राणी आणि पक्ष्यांनाही होतोय. कात्रजच्या जंगलात पाण्याचे स्त्रोत आटल्यानं प्राण्यांचीही परवड होतेय. या प्राण्यांना पाणी मिळावं, यासाठी पुणेकरांनीच पुढाकार घेतलाय.