दादांना हवंय, सोशल मीडियावर नियंत्रण!

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 17:35

सोशल वेबसाईटवरून राष्ट्रपुरुषांची, इतिहासातील नेत्यांची बदनामी करण्याचं आणि त्यातून जनतेच्या धार्मिक भावनांना धक्का पोहचवण्याचं काही समाजविघातकांचं काम समोर आलंय.

महाराष्ट्र शासनात टायपिस्टची भरती

Last Updated: Thursday, January 9, 2014, 17:37

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयासाठी तसेच सर्व जिल्हा कार्यालयांसाठी लिपिक-टंकलेखक हे पद तत्वावर भरावयाचे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख २०/०१/२०१४ राहिल.

भ्रष्टाचार आणि महागाईला लगाम घाला – राहुल गांधी

Last Updated: Friday, December 27, 2013, 21:36

आदर्श घोटाळ्याच्या अहवालाचा फेरविचार करावा, असा सल्ला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलाय. त्यांच्या या सल्ल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गोत्यात आणलंय.

युवराजांच्या सल्ल्याने मुख्यमंत्री गोत्यात!

Last Updated: Friday, December 27, 2013, 21:35

आदर्श घोटाळ्याच्या अहवालाचा फेरविचार करावा, असा सल्ला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलाय. त्यांच्या या सल्ल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गोत्यात आणलंय.

आदर्श घोटाळाः तीन माजी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे

Last Updated: Friday, December 20, 2013, 15:24

वादग्रस्त आदर्श घोटाळा प्रकरणाचा अहवाल आज अखेर विधीमंडळात सादर करण्यात आला. विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने कृती अहवालसह आदर्शचा अहवाल सभागृहात मांडला.

राज्याच्या आरटीओ विभागात तब्बल २०८ जांगासाठी भरती

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 13:46

महाराष्ट्र शासन मोटार वाहन विभागात (आरटीओ) लिपिक आणि टंकलेखक पदांसाठी भरती करण्यात येणार आहेत. त्यानुसार तब्बल २०८ जागा भरण्यात येणार आहेत. प्रादेशिक परिवहन विभागांच्या आस्थापनेवरील गट ‘क’मधील लिपिक-टंकलेख या संवर्गातील रिक्त पदांच्या जागांसाठी सरळसेवा भरती करण्यात येणार आहे.

संजय दत्तची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रातून हालचाली

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 17:41

१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून हालचाल सुरू असल्याची माहिती मिळतेय.

फ्रेंडशीप, व्हॅलेन्टाईन्स डेवर राज्य सरकारची बंदी!

Last Updated: Friday, September 6, 2013, 19:18

रेव्ह पार्ट्यांचं मूळ महाविद्यालयांतील फ्रेंडशिप डे आणि व्हॅलेन्टाईन्स डेमध्ये असल्याचा शोध राज्य सरकारनं लावलाय. त्यामुळे यंदा राज्यातील विद्यापीठांना असे ‘डेज’ साजरे न करण्याबद्दलच्या सूचना धाडण्यात आल्यात. पण, यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची चांगलीच निराशा झालीय.

`सुकन्या` योजनेला हिरवा झेंडा

Last Updated: Thursday, September 5, 2013, 09:43

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा ‘सुकन्या’ योजनेचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आलाय.

नेमेची येतं `पावसाळी अधिवेशन`!

Last Updated: Monday, July 15, 2013, 09:27

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. `नेमेची येतो मग पावसाळा` या उक्तीप्रमाणे विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर यावेळीही बहिष्कार टाकला.

मंत्रालयात धडाडणार ‘रेल्वे सेल’

Last Updated: Thursday, June 13, 2013, 08:34

राज्यामध्ये आता रेल्वे प्रकल्प रखडणार नाहीत, प्रकल्पांची कामे अधिक वेगाने होतील. याचं कारण म्हणजे राज्यशासनानं मंत्रालयात ‘रेल्वे सेल’ची स्थापन केला आहे. या सेलमध्ये रेल्वे अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलीय.

पार्किंगच्या अडचणींमळे गाडीचं स्वप्न भंगणार?

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 11:40

राज्यातील विशेषतः मुंबईसारख्या शहरांतील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता आता गाडी विकत घेण्यावर बंधनं येण्याची शक्यता आहे.

अजितदादांनी केला सरकारचा वांदा

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 17:03

हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. अजित पवारांचं उपमुख्यमंत्री पद आणि सिंचन घोटाळ्याच्या मुद्यावरुन विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. अजितदादांमुळे सरकारचा वांदा झाल्याचे दिसतआहे.

भाडेवाढ : कोर्टाकडून राज्य सरकारची कानउघडणी

Last Updated: Saturday, October 13, 2012, 18:50

एक समिती रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ कशी काय सुचवू शकते. अशी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारची कानउघडणी केली आहे. सरकारने एक समिती हकीम समितीच्या सूचनांवर ही भाडेवाढ केली होती.

कर्नाटकची दडपशाही, विधानभवनाचं उद्घाटन

Last Updated: Thursday, October 11, 2012, 19:02

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, कर्नाटक सरकारनं बेळगावात विधानभवनाचं उद्घाटन केलं. याचे तीव्र पडसाद बेळगाव आणि महाराष्ट्र राज्यभरात उमटले. या दडपशाहीचा राज्यातल्या सर्वच पक्षांनी निषेध केलाय.

आता, कागदी नाही ‘ई-फाईल’शोधा!

Last Updated: Friday, August 17, 2012, 08:10

मुंबईत मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे महाराष्ट्र सरकारची लाजच काढली. या आगीत अनेक कागदी फाईली जळून भस्मसात झाल्या. या घटनेतून धडा घेत आता राज्यातील सर्व महापालिका, महामंडळं आणि प्राधिकरणांना‘पेपरलेस’होत आहेत.

बेळगाव केंद्रशासित करा- मुख्यमंत्र्यांचा ठराव

Last Updated: Thursday, July 12, 2012, 13:54

बेळगावसह वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, असा ठराव मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला. मुख्यमंत्र्यांच्या ठरावाला सर्वपक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला.

अधिवेशनातून काही निष्पन्न होईल?

Last Updated: Saturday, July 7, 2012, 22:44

मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर सरकारचा कारभार रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असताना आता सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात आदर्श घोटाळा, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि राज्यातील भूखंड घोटाळ्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हं आहेत.

दिल्लीत पेट्रोल होणार स्वस्त, महाराष्ट्राचं काय?

Last Updated: Friday, May 25, 2012, 16:45

उत्तराखंड, केरळपाठोपाठ आता दिल्लीतही पेट्रोल स्वस्त होणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी पेट्रोलच्या करात कपात करण्याचे संकेत दिलेत. इतर राज्यांना जे जमतं ते महाराष्ट्राला का नाही, असा प्रश्न आता विचारला जातोय.

पुणे महापालिका करणार अण्णांचा सत्कार

Last Updated: Wednesday, November 9, 2011, 11:03

पुणे महापालिका अण्णा हजारे यांचा सत्कार करणार आहे. १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिवशी सर्व पुणेकरांच्या वतीनं हा नागरी सत्कार केला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महापालिकेतल्या सर्व पक्षांनी संमती दर्शवली आहे.