कोथिंबीर पिकातून लाखाचं उत्पन्न

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 11:33

बल्हेगाव येथील आबासाहेब जमधडे यांनी एका महिन्यात कोथिंबीरीचं पीक घेऊन 10 गुंठ्यातून सुमारे एक लाखांचं उत्पन्न घेतलंय. अत्यल्प पाण्यावर घेतलेलं हे पीक जमधडे यांना यंदाच्या हंगामात बोनस ठरलंय.

आदित्य- सुशांतमध्ये बिनसलं?

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:40

बॉलिवूडमध्ये दोन कलाकारांमधील स्पर्धा तर आपल्याला माहितीच आहे. मात्र चांगले मित्र असलेल्या आदित्य रॉय कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यात शुल्लक कारणावरुन भांडण झाल्याचं कळतंय. नुकतंच आदित्यनं सुशांतला एका चित्रपटात रिप्लेस केलंय, यामुळंच हे भांडण झालं असं सांगण्यात येतंय. या दोघांमध्ये आता शीतयुद्ध सुरू झालंय.

सांगलीमध्ये डाळींब पीकाला फटका

Last Updated: Monday, October 1, 2012, 08:51

दुष्काळामुळे सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील डाळिंब पिकाला मोठा फटका बसलाय.पाण्याअभावी साडे सहा हजार एकरातील डाळिंब बागा शेतक-यांनी काढून टाकल्या आहेत. डाळिंबाची निर्यात करणा-या या तालुक्याला चारशे कोटींच्या परकीय चलनाला फटका यामुळे बसलाय.

मका उत्पादनाची शास्त्रोक्त बाजू

Last Updated: Tuesday, September 25, 2012, 08:50

मका लागवडीचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असलं तरी सरासरी उत्पादन कमीच आहे. त्यामुळे शेतक-यांनी महत्वाच्या बाबी विचारात घेण्याच्या दृष्टिने महात्मा फुले कृषी विद्यापीठाताल प्रा. आनंद गोरे यांनी मार्गदर्शन केलंय.

बीट- आदर्श पर्यायी पीक

Last Updated: Sunday, September 23, 2012, 08:45

पारंपरिक पीक घेऊन आपल्याच शेतक-यांमध्ये स्पर्धा करण्यापेक्षा अवर्षणग्रस्त भागातील शेतकरी आता नव नव्या पीक पद्दतींचा स्वीकार करतायत. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील संजय आहेर या शेतकऱ्याने ही कमी पाण्यात बीट पिकाचं उत्पादन घेउन शेतकऱ्यांसमोर पर्यायी पीकांचा आदर्श ठेवलाय

तुरीच्या पीकावर संकट

Last Updated: Monday, September 17, 2012, 16:43

अनियमित पावसामुळे यंदा तुरीवर संकट ओढवलंय. त्यामुळे तुरीच कमी प्रमाणात उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. मात्र काही उपाय योजना हाती घेतल्या तर शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे.

पाणी व्यवस्थापनातून वाचवलं केळीचं पीक

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 11:38

दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतक-यांचं मोठं नुकसान झालंय. मात्र अशाही परिस्थितीत काही शेतकरी पाण्याचं व्यवस्थापन चोख करतात आणि चांगलं उत्पादन घेतात. अशा शेतक-यांपैकीच जळगाव जिल्ह्यातील ज्ञानेश्वर पाटील यांनी 25 एकरावरील कपाशी आणि केळीचं पीक वाचवण्याच यश मिळवलंय.

टरबुजांमधून२.५ लाखांचं उत्पन्न

Last Updated: Wednesday, August 29, 2012, 13:23

बुलढाणा जिल्ह्यातील विठ्ठल शिंदे या शेतक-यानं एका एकरावर टरबूजची लागवड केली. सध्या बाजारात टरबूज नसल्याने त्यांच्या टरबूजांना चांगला भाव मिळून त्यांना अडीच लाख रुपये उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.

पावसाळ्यात सत्र सर्पदंशाचं...

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 08:24

आत्महत्यांपेक्षा सर्पदंशामुळे शेतकरी दगावण्याचं प्रमाण अधिक आहे. सर्पदंशामुळे शेतकरी दगावण्याचं प्रमाण जास्त असलं, तरी त्यासाठी कुठलीही शासनस्तरावर दखल घेतली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे.

सांगलीतून थेट दुबईला केसर आंबा

Last Updated: Monday, July 9, 2012, 23:44

द्राक्षांनंतर आता आंब्याचीही सांगलीतून निर्यात होउ लागलीय. सांगलीतल्या प्रविण नाईक यांनी थेट दुबईला केसर आंब्याची निर्यात केलीये. पुन्हा एकदा आंबा लागवडीच्या तंत्रज्ञानाविषयी शेतकरी उत्साह दाखतायत. द्राक्षापेक्षा आंब्याचं पीक परवडत असल्याचं मत व्यक्त होतंय.

रायगडात कागदी धरण, खर्च १०० कोटी

Last Updated: Thursday, May 17, 2012, 09:16

रायगड जिल्ह्यातली सिंचनाच्या गौडबंगालाची एक कथा आहे... यामध्ये 100 कोटी रुपयांच्या धरणात एकही थेंब पाणी साठलेलं नाही.