मुंबईकरांसाठी बुरे दिन, रेल्वे 'पास' वाढला दुपट्टीने

Last Updated: Friday, June 20, 2014, 19:38

अच्छे दिन आने वाले है या आशेवर मुंबईकरांनी नरेंद्र मोदींना मतदान केले. पण, मुंबईकरांच्या खिशाला चाट लावणारा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. मुंबईकरांच्या पासच्या किंमतीत सुमारे दुप्पट वाढ करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

महागाईचा झटका, रेल्वेभाड्यात 14 टक्क्यांनी वाढ

Last Updated: Friday, June 20, 2014, 19:43

रेल्वे मंत्रालयानं प्रवासी भाड्यात सुमारे 14 टक्क्यांनी वाढ केलीये. माल भाडंही सुमारे साडे सहा टक्क्यांनी वाढलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काहीच दिवसांपूर्वी आता आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील असं म्हटलं होतं. मोदी सरकारसमोर महागाईचं खूप मोठं आव्हान उभं आहे.

रेल्वेची लवकरच भाडेवाढ होण्याची शक्यता

Last Updated: Tuesday, June 17, 2014, 10:50

मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या रेल्वेची लवकरच भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.

रेल्वे प्रवासी भाड्यात ७ ऑक्टोबरपासून वाढ

Last Updated: Saturday, October 5, 2013, 09:51

रेल्वेच्या प्रवासी भाड्यात दरवाढ आणि मालवाहतुकीचा दर पुन्हा वाढविला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर अधिक भार पडणार आहे. ही भाडेवाढ येत्या ७ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. ती २ टक्क्यांनी वाढविण्यात येणार आहे.

रेल्वेच्या भाड्यात आजपासून वाढ

Last Updated: Monday, January 21, 2013, 11:24

रेल्वेच्या भाड्यात आज मध्यरात्रीपासून वाढ होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपला खिसा खाली करावा लागणार आहे. स्लीपर क्लासच्या १००० किलोमीटरसाठी ६० रूपये तर एसी-३च्या तिकिटीसाठी १००० किलोमीटरला १०० रूपये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतील रेल्वेत तिकीट आणि पासच्या दरातही वाढ होत आहे.

रेल्वेची भाडेवाढ मागे - रेल्वेमंत्री रॉय

Last Updated: Thursday, March 22, 2012, 13:18

रेल्वेची प्रस्तावित भाडेवाढ मागे घेण्यात आली आहे. रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी याबाबत लोकसभेत घोषणा केली. मात्र, एसीची हवा गरम राहणार आहे. तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यापुढे सरकार झुकले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ममता बॅनर्जींचा पंतप्रधानांना निर्वाणीचा इशारा

Last Updated: Sunday, March 18, 2012, 14:40

तृणमुल काँग्रेसच्या सुप्रिमो ममता बॅनर्जींनी रविवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी २४ तासांची अंतिम मुदत दिल आहे.