राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे लागली कामाला

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 07:59

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः विधनसभा निवडणूक लढण्याची तसंच माहाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची भूमिका व्यक्त केल्यानं पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. राज ठाकरे यांच्या संकल्पनेतली सत्ता महाराष्ट्रात आणण्यासाठी तसंच या सत्तेचे प्रमुख बनवण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला सुरूवात केलीये.

आता... औषधं मोफत, झोपड्यांचं हस्तांतरणही शक्य!

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 21:16

निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारनं जनतेला आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात अनेक घोषणा केल्या आहेत.

CM यांचा घोषणांचा धडाका, तिजोरीत खडखडाट

Last Updated: Friday, February 7, 2014, 17:17

निवडणुकींच्या तोंडावर राज्य सरकारनं एका पाठोपाठ एक नव्या योजनांच्या घोषणांचा धडाका लावला आहे. हा कामांचा धडाका लावला तरी सरकारची तिजोरी खाली असल्यानं या योजनांच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हे कसं शक्य होणार आहे, असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे या घोषणाच ठरण्याची शक्यता आहे.

स्वतंत्र तेलंगणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Last Updated: Thursday, October 3, 2013, 23:14

केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वतंत्र तेलंगणा राज्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी जाहीर केलं.

‘रॉयल बेबी’च्या जन्माची घोषणा करणारा भारतीय लंडनच्या वाटेवर...

Last Updated: Friday, August 2, 2013, 14:39

इंग्लंडचा राजकुमार जॉर्जच्या जन्माची घोषणा करण्यात मदत करणारा शाही कुटुंबातला सेवक बदर अजीम हा रमजानचा महिना संपल्यावर पुन्हा लंडनला जावू शकतो.

राज्य सरकारचं शिष्टमंडळ दिल्ली दरबारी

Last Updated: Friday, August 24, 2012, 11:45

दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज दिल्लीला जाणार आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.

दुष्काळ जाहीर, मदतीसाठी केंद्राकडे धावा...

Last Updated: Thursday, August 23, 2012, 11:51

राज्यातल्या १२२ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. राज्य सरकारनं ही घोषणा केलीये. ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आणि ५० टक्क्यांपेक्षा कमी पेरण्या झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय.