Last Updated: Friday, May 2, 2014, 17:46
आपल्या खान्देशात अक्षय्य तृतीयेला खूप महत्त्व आहे. त्याला तिथे `आखाजी` म्हणतात. माहेरवाशिणीचा हा सण लोककलांनी समृद्ध केलाय.
Last Updated: Thursday, April 24, 2014, 07:13
राज्यात 19 जागांसाठी हे मतदान होतंय, खानदेश, कोकण आणि मराठवाड्यासह, मुंबई आणि ठाण्यात आज मतदान होतंय.
Last Updated: Wednesday, July 24, 2013, 18:44
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवबागमधल्या माडबागायतीसह सुमारे १० घरांना आजच्या हायटाईडचा फटका बसलाय. समुद्राचं पाणी थेट घरांमध्ये घुसलंय.
Last Updated: Saturday, June 15, 2013, 21:41
रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपलंय. खेडमध्ये नारंगी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीय. यामुळे खेड-सुसेरी रस्ता पाण्याखाली गेलाय. तर दापोली-बोंडिवली रस्ताही पाण्याखाली गेलाय.
Last Updated: Wednesday, March 7, 2012, 16:56
धुळ्याच्या भांडी बाजारात होळीनिमित्त डोलची बनवण्याची धावपळ सुरू आहे. खानदेशात डोलचीशिवाय होळीच्या रंगांची उधळणच केली जात नाही.
आणखी >>