नाथ्रा ते नवी दिल्ली... मुंडेंचा प्रवास

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 11:43

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठे नेते गोपीनाथ मुंडे यांचं कार अपघातानंतर बसलेल्या तीव्र हृदयविकाराच्या धक्यानं निधन झालंय... एक नजर टाकुयात त्यांच्या कारकिर्दिवर...

गँगरेपपासून वाचण्यासाठी तरुणीची 80 फुट खोल दरीत उडी

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 13:31

रांचीयेथील हजारीबागमध्ये एक बलात्काराची घटना समोर आली आहे. हजारीबागमध्ये एका मुलीवर तिच्याच मित्राने बालात्कार केला. मुलीने आरडाओरडा केल्यावर दोन तरूण तिथे आले. पण या दोन व्यक्तींनी देखील त्या मुलीवर बालात्कार करण्याचा जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा या मुलीने 80 फुटावरून उडी मारली.

मुंबई-गोवा मार्गावरील अपघातात ३५ जण जखमी,१६ गंभीर

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 10:17

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झालेल्या धडकेत ३५ जण जखमी झालेत. त्यामधील १६ जण गंभीर आहेत. सकाळी पावणे पाचला हा अपघात झालाय.

गंभीर गुन्ह्यांत ‘अल्पवयीन’ला दया-माया नाही!

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 15:28

देशात खळबळ उडवून देणाऱ्या दिल्ली सामूहिक बलात्कार आणि मुंबईतील ‘शक्ती मिल’ सामूहिक बलात्कार करणातील साम्य म्हणजे या दोन्हीही गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आढळला होता.

काय हे, पवारांच्या सधन बारामतीत २२ गावे पाण्यासाठी वणवण

Last Updated: Thursday, November 21, 2013, 20:03

महाराष्ट्राचे मातब्बर नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या बारामतीतील २२ गावं पिण्याच्या पाण्यासाठी झगडतायत. या २२ गावातील गावकऱ्यांचा लढा आतापासून नाही तर गेल्या ४५ वर्षांपासून सुरू आहे. राज्यासमोर आणि देशासमोर बारामतीचा आदर्श मांडला जातो. पण शरद पवारांच्या बारामतीचं सत्य या २२ गावांच्या आंदोलनामुळे समोर आलं आहे.

मुंबईत कारने पाच जणांना उडविले, एक ठार

Last Updated: Saturday, June 29, 2013, 08:57

मुंबईतील बांद्रा येथे एका भरधाव कारने पाच जणांना उडविले. त्यापैकी कारच्या जोरदार धडकेत एका पोलिसाचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

`कन्फ्यूज्ड आणि नॉन सिरियस राहुल`

Last Updated: Wednesday, September 12, 2012, 14:23

एका इंग्रजी वर्तमानपत्रानं पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यानंतर आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाना साधलाय. या वर्तमान पत्रानं राहुल गांधीच्या कर्तृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.