Last Updated: Monday, March 5, 2012, 12:08
मुंबईत पुढचे तीन दिवस 25 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. उर्ध्व वैतरणा या जलवाहिनीचे भांडुप मरोशी जलवाहीनिला जोडण्याचे काम 5 मार्च ते 7 मार्च दरम्यान चालणार आहे. या काळात मुंबईतील काही भाग आणि उपगनरतल्या काही भागात 25 टक्के पाणी कपात केली जाणार आहे